मानव जातीला कडेलोटाच्या,टोकावर घेऊन जाणारा,कोणता पाशवी विकास,आपल्याला अभिप्रेत आहे. आता खरंच आपण साऱ्यांनी,गंभीर होऊन,विचार करण्याची अनिवार्य,गरज निर्माण झाली आहे. हजारो…
आम्ही भारतातच निर्माण करू स्वर्ग... तुम्ही कितीही,विष ओकत राहा.आंबेडकरांविषयी,आणि, काढून टाका त्यांना,पाठ्यपुस्तकातून,किंवा, अभ्यासक्रमातून.सत्तेची सूत्र तुमच्याकडे,आहेत म्हणून.कोणी , कितीही प्रयत्न केला,तरी…
आली दिवाळी अंगणीआकाशीचा चंद्र आज मी बांधला माझ्या दारी दारात ग ह्या उतरल्या चांदण्या रंगीत भारी जीव उजळला कसादिवा उजेड…
काळजाचा नितळ तळ - समकालीन वास्तवाला थेट भिडणारी कविता जागतिकीकरण ,खाजगीकरण आणि उदारीकरणातून माणसाचे जगणे कमालीचे विस्कटले आहे आणि त्यातून…