rajendra ghorpade

प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा…

प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. दृष्टिकोन बदलता येतो. त्यानुसार त्याच्या व्यक्तिमत्त्वातही बदल होतात. विचार बदलले की आचारही बदलतो. कृतीमध्ये फरक…

4 years ago

आत्मज्ञानाचा दिवा प्रत्येकाच्या हृदयात प्रकट व्हावा

आत्मा हा अमर आहे. त्याला मरण नाही. फक्त तो या देहात अडकला आहे. हे जाणून घेऊन आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायला…

4 years ago

महालक्ष्मीचे वास्तव्य असणारा गाव दरिद्री कसा असेल ?

ज्या गावांमध्ये अशी लक्ष्मीची देवस्थाने आहेत ती गावे दुर्गम कशी असू शकतील. आरोग्याचा प्रश्नही यामुळे मिटू शकेल. जमीनदारांच्या तावडीतून गोरगरिबांच्या…

4 years ago

स्वतः बद्दलचे सत्य जाणण्यासाठीच सत्यवादाचे तप

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुझ्यामध्येच ते सत्य दडले आहे. ते सत्य जागृत करण्याचे तप आता तुला करायचे आहे. चला…

4 years ago

एका दिवसाचे परान्न…

राजर्षी शाहूंच्या काळातही जेवणावळी असायच्या पण त्याचा उद्देश समाजात एकोपा राहावा हा होता. समाजात निर्माण झालेले गैरसमज, भेदभाव दूर व्हावेत,…

4 years ago

भगवत गीता किंवा ज्ञानेश्वरी का वाचायची ?

गीतेचे तत्त्वज्ञान नव्या पिढीला किती आवश्यक वाटणार, हा अभ्यासाचाच विषय होणार आहे. तरीही व्यक्तीची इच्छा-आकांक्षा याकडे ओढतेच. मोहाने ग्रस्त समाजास…

4 years ago

मृगजळ ओळखण्यासाठी जागरूकता हवी

एकदा ठेच लागल्यानंतर दुसऱ्यांदा अशी चूक होणार नाही याची काळजी आपण घ्यायला शिकले पाहिजे. अन्यथा आपण आयुष्यभर अशाच ठेचा खात…

4 years ago

संसारातील अनित्यता ओळखूण त्यानुसार जीवनात बदल करणेच हाच संन्यास

संसारात काय अनित्यता आहे. हे जाणणे. ओळखणे व त्यानुसार आपल्या जीवनात बदल करणे हा संन्यास आहे. संसाराचा त्याग करून हिमालयात…

4 years ago

मोहाच्या रोगावर ही आहे औषधी

चांगल्या गोष्टीची सवय लागायला वेळ लागतो. पण वाईट गोष्टीची सवय लगेच लागते. हा सर्वांत मोठा धोका आहे. वाईटाच्या संगतीत चांगलाही…

4 years ago

पल्लवीचे महत्त्व जाणा…

पालवी फुटल्यावरच त्यावर आत्मज्ञानाचे झाड वाढते. या झाडाला मग फुले व फळे लागतील. या फळातून पुन्हा मग आत्मज्ञानाची बीजे तयार…

4 years ago