आत्मसुख म्हणजे काय तर स्वतःमध्ये असलेली पूर्णता. ज्याला स्वतःची ओळख पटली, त्याला काही कमी वाटत नाही. त्याला मिळालेलं काही हरवत…
तैसा संसारु जया गांवा । गेला सांता पांडवा ।होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाचि ।। १९८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा…
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे केवळ एक धार्मिक पोथी नाही, तर तो मराठी भाषेचा आणि तत्त्वज्ञानाचा एक अनमोल ठेवा आहे. या…