आत्मसुख म्हणजे काय तर स्वतःमध्ये असलेली पूर्णता. ज्याला स्वतःची ओळख पटली, त्याला काही कमी वाटत नाही. त्याला मिळालेलं काही हरवत…
आतां किती नावानावा गुज । म्हणतां कानडें वाटेल तुज ।तरि ज्ञान सांगेन सहज । विज्ञानेंसी ।। ४२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
या ओवीतील चंद्र आणि अमृत ही दोन प्रतीके विशेष लक्षवेधी आहेत. चंद्र शीतलतेचे प्रतीक आहे, तर अमृत जीवनाचे प्रतीक आहे.…
प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो । म्हणोनि आम्ही आपुलिया स्वेच्छा बोलावो लाहों ।येथही जरी सलगी करूं बिहों । तरी निवों कें…
तैसा संसारु जया गांवा । गेला सांता पांडवा ।होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाचि ।। १९८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा…
ल. रा. नसिराबादकर यांचे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास आणि व्यावहारिक मराठी हे ग्रंथ भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर यांनी अलीकडेच पुनर्प्रकाशित…
अन्य पुरस्कारार्थी असे -लक्ष्मण महाराज मेंगडे (नेकनूर)संजयनाना धोंडगे (त्र्यंबकेश्वर)आबा महाराज गोडसे (आळंदी)तुकाराम महाराज भूमकर (पुणे)राजू लोहिया (पैठण) पैठण - 'संत…
पुणे - मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे दरवर्षी संत साहित्यास पुरस्कार देण्यात येतात. या उपक्रमाचे यंदाचे हे २६ वे वर्ष असून त्यासाठी…
पुणेः निगडी प्राधिकरण येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे प्रतिवर्षी संत वाड्.मय पुरस्काराचे आयोजन केले जाते. या उपक्रमाचे यंदाचे हे २५ वे…
पुणेः निगडी प्राधिकरण येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्यावतीने संत वाड्.मयविषयक पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन संस्थेचे कार्यवाह य.…