नमस्कार शेतकरी बंधू, आता पावसाला खऱ्या अर्थाने आपल्याकडे सुरुवात झालेली आहे. शेतकरी बंधू भात, काजू, आंबा पिकांसाठी रासायनिक खताचा वापर…
मानवाच्या चुकीच्या शेती पद्धतीमुळे मातीचा ऱ्हास होत चाललेला आहे. भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर पुढच्या पिढीला माती शिल्लक राहणार नाही.…