इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरवसेनि ब्रह्मत्वा येती ।हें सांगतियाचि रीती । कळलें मज ।। ३३० ।। ज्ञानेश्वरी…
परब्रह्माचेनि रसें । देहाकृतीचिये मुसे ।वोतींव जाहले तैसे । दिसती आंगें ।। ३२७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ -…
अर्जुना एऱ्हवीं तरी । इया अभिप्रायाचा जे गर्वु धरी ।ते पाहें पां वैखरी । दुरी ठेली ।। ३१२ ।। ज्ञानेश्वरी…
ते वेळीं कुंडलिनी हे भाष जाये । मारुत ऐसें नाम होये।परि शक्तिपण तें आहे । जंव न मिळे शिवीं ।।…
जे शून्यलिंगाची पिंडी । जें परमात्मया शिवाची करंडी ।जे प्राणाची उघडी । जन्मभूमि ।। २७३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…
तूं संसारश्रांतांची साउली । अनाथा जीवांची माऊली ।आमुतें कीर प्रसवली । तुझीच कृपा ।। ३३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ओवीचा…
तैसी इंद्रिये आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती ।तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ।। ३५३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
सनातन धर्माची शिकवण ही मानसिक शांतता, अध्यात्मिक वाढ आणि सर्व प्राणिमात्रांच्या परस्पर संबंधांना महत्त्व देते. या मुल्यांचा प्रसार करुन त्यांची…
काय होतयं, चालतयं की अशी मानसिकता ठेवून हे युद्ध जिंकता येत नाही. कारण अशा मानसिकतेमुळे स्वतःमध्येच आपण गुतूंन पडू शकतो.…
स्वराज्य उभे करण्यासाठी मनामध्ये तसा विचार उत्पन्न व्हायला हवा म्हणजे आपोआपच मनाची विचार करण्याची पद्धती बदलते. शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या…