' आनंदाच्या वाटेवर ' हा सौ.ज्योत्स्ना तानवडे यांचा ललित लेख संग्रह काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झाला. विविध मासिकांतून त्यांचे लेखन यापूर्वी…
ऐतिहासिक दस्तावेजांचा अभ्यास करुन इतिहास लिहीणे हा एक स्वतंत्र विषय आहे. पण आपल्या आठवणी एकत्र करुन आणि त्यामध्ये इतरांनी सांगितलेल्या…
' व्योम व्यथांचे व्यापक ' या शिर्षक कवितेत कवी मनाच्या एकटेपणाची जाणीव होऊन परिस्थितीला सामोरे जाताना दिसतो. कवीच्या मनाचे घनाशी…
जागरण : जागृत जीवनानुभव निवृत्ती नंतरही अन्य सेवानिवृत्तांना एकत्र आणून शाळाबाह्य लेकरांसाठी काम करणे हे व्रत त्यांनी अंगीकारले आहे. स्वतः…
प्रा. डॉ. भीमराव पाटील यांचा 'साहित्य संवाद' हा लेखसंग्रह २०१८ साली प्रकाशित झाला आहे. हा एक ललित लेख संग्रह असेल…
कोरोनाचा काळ हा सर्वांसाठीच भयाण काळ होता. संपूर्ण जगच जणू नजरकैदेत होतं.' सातच्या आत घरात ' नव्हे तर दिवसभर घरात…
उन्हात चांदणे फुलवण्याची किमया या कवितेत आहे. ही कविता सर्जनशीलतेचा अलंकारिक साक्षात्कार घडवणारी आहे. काव्यदेवतेने पायात नुपूर बांधावेत आणि कानावर…
काळजाला भिडणाऱ्या कवितांचा एक संग्रह वाचला. विषयांची आणि भावनांची विविधता असणारा हा संग्रह म्हणजे ' काळजाचा नितळ तळ' .मिरजेचे कवी…
' हिरवाई ' निसर्गाच्या हिरवाईचे वर्णन करणारी अतिशय सुंदर कविता. प्रत्येक ओळीत हिरव्या शब्दाचा अनुप्रास असल्याने छान लय आली आहे.…
निसर्ग कविताही वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. निसर्गातील महत्वाचा घटक म्हणजे पाऊस. पावसात भिजल्याशिवाय आणि पावसाची आठवण काढल्याशिवाय कोणताच कवी आपली लेखणी थांबवू…