Suhas Pandit

संपन्न जीवनाचा मार्ग—आनंदाच्या वाटेवर

' आनंदाच्या वाटेवर ' हा सौ.ज्योत्स्ना तानवडे यांचा ललित लेख संग्रह काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झाला. विविध मासिकांतून त्यांचे लेखन यापूर्वी…

1 year ago

गड्या आपला गाव बरा…..बरा नव्हे उत्तमच !

ऐतिहासिक दस्तावेजांचा अभ्यास करुन इतिहास लिहीणे हा एक स्वतंत्र विषय आहे. पण आपल्या आठवणी एकत्र करुन आणि त्यामध्ये इतरांनी सांगितलेल्या…

1 year ago

सुखदुःखाचा ताळेबंद मांडणारे व्योम व्यथांचे व्यापक

' व्योम व्यथांचे व्यापक ' या शिर्षक कवितेत कवी मनाच्या एकटेपणाची जाणीव होऊन परिस्थितीला सामोरे जाताना दिसतो. कवीच्या मनाचे घनाशी…

1 year ago

जागरण : जागृत जीवनानुभव

जागरण : जागृत जीवनानुभव निवृत्ती नंतरही अन्य सेवानिवृत्तांना एकत्र आणून शाळाबाह्य लेकरांसाठी काम करणे हे व्रत त्यांनी अंगीकारले आहे. स्वतः…

2 years ago

साहित्य संवाद – वाचकाला भिडणाऱ्या साहित्यिकाचा संवाद

प्रा. डॉ. भीमराव पाटील यांचा 'साहित्य संवाद' हा लेखसंग्रह २०१८ साली प्रकाशित झाला आहे. हा एक ललित लेख संग्रह असेल…

2 years ago

आवडलं ते निवडलं ….चोखंदळ निवडीचा प्रत्यय !

कोरोनाचा काळ हा सर्वांसाठीच भयाण काळ होता. संपूर्ण जगच जणू नजरकैदेत होतं.' सातच्या आत घरात ' नव्हे तर दिवसभर घरात…

2 years ago

मधुघटातून झालेले काव्यामृताचे शिंपण

उन्हात चांदणे फुलवण्याची किमया या कवितेत आहे. ही कविता सर्जनशीलतेचा अलंकारिक साक्षात्कार घडवणारी आहे. काव्यदेवतेने पायात नुपूर बांधावेत आणि कानावर…

2 years ago

काळजाच्या तळातून आलेली नितळ कविता

काळजाला भिडणाऱ्या कवितांचा एक संग्रह वाचला. विषयांची आणि भावनांची विविधता असणारा हा संग्रह म्हणजे ' काळजाचा नितळ तळ' .मिरजेचे कवी…

2 years ago

हिरवाईच्या प्रेमात पडताना…!

' हिरवाई ' निसर्गाच्या हिरवाईचे वर्णन करणारी अतिशय सुंदर कविता. प्रत्येक ओळीत हिरव्या शब्दाचा अनुप्रास असल्याने छान लय आली आहे.…

2 years ago

भावनांच्या चांदण्यात न्हाऊन निघालेला चंद्रनागरीचा शब्द

निसर्ग कविताही वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. निसर्गातील महत्वाचा घटक म्हणजे पाऊस. पावसात भिजल्याशिवाय आणि पावसाची आठवण काढल्याशिवाय कोणताच कवी आपली लेखणी थांबवू…

2 years ago