March 21, 2025
Home » Suhas Pandit

Suhas Pandit

मुक्त संवाद

गड्या आपला गाव बरा…..बरा नव्हे उत्तमच !

ऐतिहासिक दस्तावेजांचा अभ्यास करुन इतिहास लिहीणे हा एक स्वतंत्र विषय आहे. पण आपल्या आठवणी एकत्र करुन आणि त्यामध्ये इतरांनी सांगितलेल्या विश्वासार्ह माहितीची भर घालून एक...
मुक्त संवाद

सुखदुःखाचा ताळेबंद मांडणारे व्योम व्यथांचे व्यापक

‘ व्योम व्यथांचे व्यापक ‘ या शिर्षक कवितेत कवी मनाच्या एकटेपणाची जाणीव होऊन परिस्थितीला सामोरे जाताना दिसतो. कवीच्या मनाचे घनाशी असलेले नाते, कधी निरभ्र आकाश...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

जागरण : जागृत जीवनानुभव

जागरण : जागृत जीवनानुभव निवृत्ती नंतरही अन्य सेवानिवृत्तांना एकत्र आणून शाळाबाह्य लेकरांसाठी काम करणे हे व्रत त्यांनी अंगीकारले आहे. स्वतः जागे राहून समाजाला जाग आणणारे...
मुक्त संवाद

साहित्य संवाद – वाचकाला भिडणाऱ्या साहित्यिकाचा संवाद

प्रा. डॉ. भीमराव पाटील यांचा ‘साहित्य संवाद’ हा लेखसंग्रह २०१८ साली प्रकाशित झाला आहे. हा एक ललित लेख संग्रह असेल किंवा साहित्य विषयक क्लिष्ट चर्चा...
मुक्त संवाद

आवडलं ते निवडलं ….चोखंदळ निवडीचा प्रत्यय !

कोरोनाचा काळ हा सर्वांसाठीच भयाण काळ होता. संपूर्ण जगच जणू नजरकैदेत होतं.’ सातच्या आत घरात ‘ नव्हे तर दिवसभर घरात अशी अवस्था झाली होती. पण...
मुक्त संवाद

मधुघटातून झालेले काव्यामृताचे शिंपण

उन्हात चांदणे फुलवण्याची किमया या कवितेत आहे. ही कविता सर्जनशीलतेचा अलंकारिक साक्षात्कार घडवणारी आहे. काव्यदेवतेने पायात नुपूर बांधावेत आणि कानावर त्याचा मंजुळ नाद कानी पडावा...
मुक्त संवाद

काळजाच्या तळातून आलेली नितळ कविता

काळजाला भिडणाऱ्या कवितांचा एक संग्रह वाचला. विषयांची आणि भावनांची विविधता असणारा हा संग्रह म्हणजे ‘ काळजाचा नितळ तळ’ .मिरजेचे कवी श्री भीमराव धुळूबुळू यांचा हा...
मुक्त संवाद

हिरवाईच्या प्रेमात पडताना…!

‘ हिरवाई ‘ निसर्गाच्या हिरवाईचे वर्णन करणारी अतिशय सुंदर कविता. प्रत्येक ओळीत हिरव्या शब्दाचा अनुप्रास असल्याने छान लय आली आहे. कविता वाचताना हिरवा निसर्ग आपल्याही...
मुक्त संवाद

भावनांच्या चांदण्यात न्हाऊन निघालेला चंद्रनागरीचा शब्द

निसर्ग कविताही वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. निसर्गातील महत्वाचा घटक म्हणजे पाऊस. पावसात भिजल्याशिवाय आणि पावसाची आठवण काढल्याशिवाय कोणताच कवी आपली लेखणी थांबवू शकत नाही. त्यामुळे श्री. दासही...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!