water conservation

शिवाजी विद्यापीठात २४ एप्रिलला शाश्वत शेती परिषद

कोल्हापूर : शेतकऱ्यांची उत्पन्नवाढ, शेतीची शाश्वतता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठात 24 एप्रिलला शाश्वत शेती व…

4 months ago

नद्यांवरची धरणे : विकास की पर्यावरणीय संकटाचा वळणबिंदू ?

जगभरात उभारलेल्या धरणांनी पाणी, वीज आणि शेतीला मोठा आधार दिला असला तरी त्यांच्या दीर्घकालीन परिणामांबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत…

4 months ago

विश्वभारती संकल्पनेतून जलस्त्रोतांचे संवर्धन – पृथ्वीला वाचवण्यासाठी !

जगाचा नकाशा पाहताना एखादी व्यापक सौंदर्यरेषा जाणवते — नद्या, तळी, समुद्र, हिमनद्या…जलचक्राची अखंड गती पृथ्वीला जिवंत ठेवते. पण आज या…

8 months ago

भिमा नदीतील गोड्या पाण्यातील स्थूलअपृष्ठवंशीय– जैवसूचक म्हणून अभ्यास

कोल्हापूर शहरातील सम्राटनगर येथील सुप्रिया चौगुले (मुळगाव तनाळी, ता. पंढरपूर ) यांना शिवाजी विद्यापीठाने पीएच. डी जाहीर केली आहे. सुप्रिया…

11 months ago

कृषी सल्ला: वेल वर्गीय अन् टोमॅटो पिकाचे पाणी व्यवस्थापन

कृषी सल्ला: वेल वर्गीय अन् टोमॅटो पिकाचे पाणी व्यवस्थापन वेल वर्गीय पिके🍉🥒🍈पाणी व्यवस्थापन उन्हाळी हंगामात भाजीपाला लागवडीमध्ये सिंचनाचे काटेकोर नियोजन…

1 year ago

समन्यायी पाणी वाटपाची दिशा हरवली आहे काय ?

समन्यायी पाणी वाटपाची दिशा हरवली आहे काय? मृद्, मितभाषी पण नेमकेपणाने कोरडवाहू शेतकऱ्याच्या गरिबीचे मूळ शोधणारे, माणसी अर्धा एकर पाणी…

2 years ago

चौदा लांडग्यांनी नदी जिवंत केली….

लांडग्यांच्या कातडीपासून बनवलेल्या वस्तूंना अमेरिका व युरोपमध्ये खूप मागणी असल्याने त्यांची बेसुमार शिकार होत होती. त्यातून या लांडग्यांचे अस्तित्त्वच माणसाने…

3 years ago

जमिनीची जलसंधारण क्षमता वाढवण्यासाठी…

मोठे डेरेदार वृक्ष किंवा निलगिरीसारखे वृक्ष पाणथळ जमिनीत लावल्यास जमिनी क्षारपड होण्याचा धोका टळू शकतो. या संदर्भात अधिक संशोधन होण्याची…

4 years ago

जलसंवर्धन चळवळीतून पाणी प्रश्नावर तोडगा

महाराष्ट्रातील पाणी प्रश्न व उपाययोजना जलसंवर्धन : काळाची गरज पाण्याचा अभाव हाच अनेक अडचणीचा प्रारंभ आहे. नव्या तलाव व धरणांसाठी…

4 years ago