water conservation

कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर भात रोपवाटिकेची अशी घ्या विशेष काळजी .. Agricultural advice in the face of low rainfall

मध्यम मुदतीच्या हवामान अंदाजानुसार पुढील काही दिवस हलक्या पावसाची शक्यता असली तरी कमी पावसामुळे भात रोपवाटिकेच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो.…

2 weeks ago

जय प्रकाश नारायण पक्षी अभयारण्य ( Surha Tal ) भारताचे 100 वे तर उत्तर प्रदेशाचे13 वे रामसर स्थळ ( Ramsar Sites )

नवी दिल्‍ली - उत्तर प्रदेशातील बलिया येथील 'जय प्रकाश नारायण पक्षी अभयारण्य' (सुरहा ताल) हे देशातील 100 वे रामसर स्थळ…

3 weeks ago

सुपर अलनिनो परिस्थितीला पुरून उरणारी मूग-उडीदाची नवी वाणे

खरीप २०२६ हंगामात ‘सुपर अल निनो’मुळे महाराष्ट्रासह देशातील मान्सून कोअर झोनमध्ये पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता व्यक्त होत असताना, शेतकऱ्यांसमोर मोठे…

4 weeks ago

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी घेतला महाराष्ट्रातील पेयजल आणि जलसंपदा क्षेत्राचा आढावा

नवी दिल्‍ली - ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या योजना, जलसंपदा आणि सिंचन विषयक पायाभूत सुविधांच्या प्रगतीचा अंदाज घेण्यासाठी जलशक्ती…

1 month ago

भारत देशातील उपजत भूसंपदा आजारी पडण्याच्या उंबरठ्यावर का येऊन ठेपल्या आहेत ?

भारताची सुपीक जमीन, जलसंपदा आणि नैसर्गिक पर्यावरण आज गंभीर संकटाच्या उंबरठ्यावर उभे असल्याची चिंता कृषी तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. रासायनिक…

1 month ago

मी पाणी बोलतोय…

“मी पाणी बोलतोय…” — आज आपण ज्याला सहज वाया घालवतो, तेच पाणी उद्या आपल्या अस्तित्वाचा प्रश्न बनणार आहे. एका छोट्याशा…

2 months ago

जलव्यवस्थापनाचा नवा प्रवाह : धरणांपासून शाश्वततेकडे वाटचाल

जगभरातील जलव्यवस्थापन एका निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे. पारंपरिक धरणकेंद्री पद्धतींच्या मर्यादा लक्षात घेता आता पर्यावरणपूरक, स्थानिक सहभागावर आधारित आणि…

2 months ago

शिवाजी विद्यापीठात २४ एप्रिलला शाश्वत शेती परिषद

कोल्हापूर : शेतकऱ्यांची उत्पन्नवाढ, शेतीची शाश्वतता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठात 24 एप्रिलला शाश्वत शेती व…

2 months ago

नद्यांवरची धरणे : विकास की पर्यावरणीय संकटाचा वळणबिंदू ?

जगभरात उभारलेल्या धरणांनी पाणी, वीज आणि शेतीला मोठा आधार दिला असला तरी त्यांच्या दीर्घकालीन परिणामांबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत…

2 months ago

विश्वभारती संकल्पनेतून जलस्त्रोतांचे संवर्धन – पृथ्वीला वाचवण्यासाठी !

जगाचा नकाशा पाहताना एखादी व्यापक सौंदर्यरेषा जाणवते — नद्या, तळी, समुद्र, हिमनद्या…जलचक्राची अखंड गती पृथ्वीला जिवंत ठेवते. पण आज या…

7 months ago