अर्जुना एऱ्हवीं तरी । इया अभिप्रायाचा जे गर्वु धरी ।ते पाहें पां वैखरी । दुरी ठेली ।। ३१२ ।। ज्ञानेश्वरी…
म्हणोनि तेथिंची मातु । न चढेंचि बोलाचा हातु ।जेणें संवादाचिया गांवाआंतु । पैठी कीजे ।। ३११ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
गगनीं गगन लया जाये । ऐसें जें कांहीं आहे ।तें अनुभवें जो होये । तो होऊनि ठाके ।। ३१० ।।…
तेथ नक्षत्र जैसें उलंडलें । कीं सूर्याचें आसन मोडलें ।तेजाचें बीज विरूढलें । अंकुरेंशीं ।। २२६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
म्हणे जें जे हा अधिष्ठील । तें आतां आरंभींच यया फळेल ।म्हणोनि सांगितला न वचेल । अभ्यासु वाया ।। १५१…
म्हणे जें जें हा अधिष्ठील । तें आतां आरंभीच यया फळेल ।म्हणोनि सांगितला न वचेल । अभ्यासु वायां ।। १५१…
तिहीं विरक्तीची ज्वाळा घेतली । तंव विकारांची इंधनें पळिपलीं ।तेथ आशाधूमें सांडिलीं । पांचही कुंडें ।। १२९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
मी अविवेकाची काजळी । फेडुनि विवेकदीप उजळी ।तैं योगियां पाहे दिवाळी । निरंतर ।। ५४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ओवीचा…
कोणतेही कार्य करताना मन आणि बुद्धी यांचे ऐक्य असायला हवे. तरच ती कृती योग्यप्रकारे होते. मनाने एखादी गोष्ट करण्याचा पक्का…