नानांनी त्यांच्या कार्याने, कर्तृबगारीने, धडाडीने, कष्टाने आणि चिकाटीने फक्त खानापूरच नव्हे तर संपुर्ण जिल्हयाचा सर्वस्पर्शी विकास घडवून आणला आहे. अशा…
चिपळूण – येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या विविध साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती…
ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!..अनिता मोरे धाडसी, नीडर, कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपले निर्णय घेऊन योग्य ती कारवाई व…
मुंबई कॉलिंग – मुंबईत मराठीची अस्मिता फुलविण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना…
गडचिरोली - नागपूर येथील साहित्य अर्चन मंच या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी आणि हिंदीमधील २० साहित्यिकांना उत्कृष्ट पुस्तक निर्मीतीसाठी व विविध…
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव…
अतिरेकी भांडवली व्यवस्था, अराजकीय बाजारपेठा आणि भ्रष्टाचाराचे थैमान चालू आहे. सामान्य जनता या सर्व घडामोडी पासून दूर आहे. तिचा काहीही…
नांदेड - येथील आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार २०२५ ची घोषणा करण्यात आली आहे,…
समाज साहित्य प्रतिष्ठानच्या सत्कार प्रसंगी डॉ. दीपक पवार यांचे प्रतिपादन कलमठ, जि. सिंधुदुर्ग - आपली भाषा संपली तर आपणही संपणार…
स्टेटलाइन राजकीय नेत्यांच्या मागे चकरा मारणे आणि सरकारी नोकरशहांची मनधरणी करणे या गोष्टी कायमच्या बंद होणे गरजेचे आहे. विदेशात जशी…