एकाग्र  240 कोटींचा मालक !

2 years ago

"इन्फोसिस लिमिटेड"  ही भारतातील अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कंपनी सध्या अक्षरशः आनंदित,  अत्यंत सुखी कालक्रमणा करीत आहे.  कंपनीचे सहसंस्थापक एन. आर.…

जीवंत कोंबडी अन् कोंबडी खत हवे आहे का ?

2 years ago

जीवंत कोंबडी अन् कोंबडी खत हवे आहे का ?

शेतकऱ्यांना कार्बन साक्षर बनविण्याची गरज

2 years ago

प्रत्येक देशाने जेवढा कार्बन डायऑक्साईड निर्माण करते, तितका शोषून घेण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. तितके कार्बन क्रेडिटस त्या देशाकडे…

चिमणी

2 years ago

तू चिमणीतुझी चिवचिवंइवला इवलासा गंआहे तुझा जीवं आकाशी उडतेफांदीवर बसतेइकडून तिकडेलपंडाव खेळते इवले इवले पंख तुझेइवली इवली चोचनिर्मळ मन तुझेदेह…

म्हवटीत शेतकऱ्यांच्या परस्परांतील संघर्षाचे वास्तव

2 years ago

भारत हा शेतीप्रधान देश आहे हे फक्त लाल-किल्ल्यावरून भाषण देण्या इतपत मर्यादित आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळच कोणाला आहे.…

जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी एकत्रित शेती काळाची गरज

2 years ago

एकंदरीत, सक्षम वातावरण निर्माण करण्यासाठी, आवश्यक सहाय्य प्रदान करण्यासाठी आणि कृषी क्षेत्रामध्ये अधिक कार्यक्षमता, उत्पादकता आणि टिकाऊपणा या दिशेने परिवर्तनात्मक…

मातृमंदिरच्या संत वाङ्मय पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

2 years ago

पुणे - मातृमंदिर विश्वस्त संस्था प्रतिवर्षी संत वाङ्मय अभ्यासावर आधारित स्पर्धा घेत असते. शालेय विद्यार्थी आणि अध्यापक यांना संत वाङ्मयाचा…

मोदींविरुद्ध आहेच कोण ?

2 years ago

जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही असलेल्या भारतात लोकसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आणि भाजपप्रणीत एनडीए विरुद्ध इंडिया…

सत्तेगणिक निष्ठा बदलणाऱ्या चिंबोरीवृत्तीच्या माणसांची ही कथा

2 years ago

चिंबोरवाडीतील चिबोर्यांचे राजकारण, चिंबोरजनतेला संभ्रमावस्थेत ढकलून, शोषणाचे नवे आयाम निर्माण करत, सतत सत्तेवर राहण्यासाठी, महायुद्धाची चिंबोरघाई त्यांच्यावर लादत तर नाही…

१९ मार्च रोजी शेतकरी का करतात उपवास ?

2 years ago

भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे हा सर्वात गंभीर प्रश्न आहे. याकडे गांभिर्याने पाहाणे गरजेचे आहे. आजही शेतकरी आंदोलने होत…