२५ डिसेंबर हा दिवस भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जावा, यावर काम करत आहोत. स्त्रियांना माणूस म्हणून वागवलं जावं…
आप्पासाहेब पवार : बारामतीच्या कृषी परिवर्तनाचे शिल्पकार महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाच्या इतिहासात काही व्यक्ती अशा आहेत की ज्यांनी दूरदृष्टी, प्रयोगशीलता आणि…
कवी संदीप साठे हे वऱ्हाड प्रांतातील बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या शब्द कळेला पहाडी भागाचा गंध आहे. त्यांच्या वऱ्हाडी बोलीला कोरडवाहू…
समाजवादी राजकारणातून उभे राहून भाजपच्या विस्ताराला बिहारमध्ये दीर्घकाळ रोखून धरणारे नितीश कुमार अखेर त्या राजकारणाचेच वाटाडे ठरले का? राज्यसभेकडे त्यांची…
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर होणारा हा कार्यक्रम केवळ महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यापुरता मर्यादित नाही; तर डिजिटल जगात नव्या पिढीतील महिलांना…
विशेष आर्थिक लेख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेमध्ये 2026-27 या वर्षासाठीचे अंदाजपत्रक सादर केले. आर्थिक शिस्तीच्या दृष्टिकोनातून…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कृषी आणि ग्रामीण परिवर्तनावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'कृषी…
प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो । म्हणोनि आम्ही आपुलिया स्वेच्छा बोलावो लाहों ।येथही जरी सलगी करूं बिहों । तरी निवों कें…
आपल्या माणूसपणाचे, आपल्या विकासाचे, आपल्या विचारबुद्दीचे कोणीतरी जबर लचके तोडून ते उकिरड्यात टाकल्याने आपलीच गणना भंगारात होते की काय असे…
पाडळीतील संमेलनात होणार वितरण शिरूर कासार : मराठवाड्यासह राज्यभरातील ग्रामीण भागाचा सामाजिक परिपोष समृद्ध व्हावा या उद्देशाने साहित्य, संस्कृती, शिक्षण,…