कविता

मौनातल्या कळ्यांना, थेट भेटलेलंच बरं असतं…

अबोल असलेलंच बरं असतंदेठ जपलेलंच बरं असतंमौनातल्या कळ्यांनाथेट भेटलेलंच बरं असतं… चुकला जरी जरासारस्ता अशांतसा तोसमजून शब्द आपलेथोपवलेलं बरं असतंमौनातल्या…

4 years ago

गणेश चतुर्थीः पाव झडकरी तुका म्हणे

गणेश चतुर्थी प्रथम नमन तुज एकदंता ।रंगी रसाळ वोडवी कथा ।मती सौरस करी प्रबळता ।जेणे फिटे आता अंधकार ॥१॥ तुझिये…

4 years ago

काय डोंगर काय ते झाडी

काय डोंगर काय ते झाडीपळून जाणारे खाई हाडी,मतदारांना नेसवे ती साडीपक्षात चाले फोडाफोडी, राव रंकाची जमते जोडीएका बाटलीत लाडीगोडीतु आण…

4 years ago

कधीच कवितेचा शेवट होत नाही…

कधीच कवितेचा शेवट होत नाहीती वेगवेगळ्या विषयांवरसंभाषण करीत असते… कधी नजरेला नजर मिळवूनरंगभूमीवर सामाजिक विचारांचेप्रबोधन करत मानवी धैर्याने बळ देते….…

4 years ago

पाऊस

पहिला पाऊस आस लावूनी बसलीधरणी ही मातापहिला पाऊस येताचआनंदली भूमाता… मातीचा सुगंधआसमंती पसरलाधुंद होऊनी मगमोगराही बहरला…. मरगळलेल्या रोपांनाअंकुर फुटून आलेपानापानांत…

4 years ago

घराघरावर तिरंगा हा लावुया

घराघरावर तिरंगा हा लावुयामनामनात देशभक्तीचे बीज रूजवूया तिरंगा आमुची शानत्याच्यासाठी देऊ प्राणचला तिरंग्याचा मान वाढवुयाघराघरावर तिरंगा हा लावुया. लहान मोठे…

4 years ago

प्रवासायन…

बॉम्बे टु गोवाव्हाया गुवाहाटी - सुरतप्रवास लोकशाही-प्लसहिंदूत्वाचा घडला होता.. महाविकासलासुरूंग लावण्याचाकट एका राती शिजला होता. एकेका पुत्राचा स्वाभिमानअचानक जागा झाला…

4 years ago

गुरु पौर्णिमा

प्रत्येकाला आयुष्यात भेटतोच गुरुतोच वाहून नेतो शिष्याचे तारु… गुरु रचतात जीवनाचा पायाम्हणून तर शिष्याची उजळती काया.. गुरु देतात ज्ञान ,शिक्षणशिष्यांचे…

4 years ago

विसरू नको बापाला…

विसरू नको बापाला…सीमा मंगरूळे तवटे, वडूज सातारा यांची कविता बाप डे येताचयेई बापाची आठवणभरभरून सांगताना प्रत्येकप्रसंगाची होई साठवण…. बापाविषयी लिहीताना…

4 years ago

पंढरीची वारी…

दैवशयनी एकादशी निमित्त….ठाणे येथील जगन्नाथ खराटे यांची पंढरीची वारी ही कविता... पंढरीची वारी । सवे वारकरी ।नाचताती सारी। विठुसवे।। भक्तांची…

4 years ago