Manasi Chitnis Poem for Iye Marathichiye Nagari
अबोल असलेलंच बरं असतं
देठ जपलेलंच बरं असतं
मौनातल्या कळ्यांना
थेट भेटलेलंच बरं असतं…
चुकला जरी जरासा
रस्ता अशांतसा तो
समजून शब्द आपले
थोपवलेलं बरं असतं
मौनातल्या कळ्यांना
थेट भेटलेलंच बरं असतं..
कोणी काही बोले
समजे कधी चुकीचे
आपलाच ऐना अलबत
मानणंच खरं असतं
मौनातल्या कळ्यांना
थेट भेटलेलंच बरं असतं…
अबोल असलेलंच बरं असतं
देठ जपलेलंच बरं असतं
अस्तिव तोडताना
ऋण फिटलेलंच बरं असतं..
हळद पिकातील कंद सड व मर : कारणे, लक्षणे आणि प्रभावी व्यवस्थापन हळद आणि अद्रक…
सृष्टीकडे पाहिले की असंख्य रूपे, जीव, शक्ती आणि घडामोडी आपल्याला दिसतात. या विराट पसाऱ्यामागे नेमकी…
कोल्हापूर : भारत हा कोणत्याही एका महामानवाचा,एका धर्माचा किंवा एका विचारपरंपरेचा नाही. बुद्ध, महावीर, संत…
डिजिटल क्रांती: समृद्ध शेतीचा पाया/ 'स्मार्ट शेती, भरघोस प्रगती' ड्रोनची फवारणी, मोबाईलवर मातीचे रिपोर्ट आणि…
ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे (नाशिक)यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार,संहिता राजन (पुणे)…
स्टेटलाइन - झारखंडच्या राजकारणात सध्या सत्तेच्या खुर्चीपेक्षा विद्यार्थ्यांच्या संतापाची ताकद मोठी ठरताना दिसत आहे. रांचीच्या…