कविता

कधीच कवितेचा शेवट होत नाही…

कधीच कवितेचा शेवट होत नाही
ती वेगवेगळ्या विषयांवर
संभाषण करीत असते…

कधी नजरेला नजर मिळवून
रंगभूमीवर सामाजिक विचारांचे
प्रबोधन करत मानवी धैर्याने बळ देते….

सदैव उसळत असलेल्या
समुद्राच्या त्या लाटा किनाऱ्यावर
उमटलेल्या पावलाना कुशीत घेते…

आसंवाना लपवून तरंगत्या जहाजाला
पोहण्याची ती वलय क्षणाची हौस ती
नकळतपणे पैलतीरावर नेथे….

विरहीत बहरलेल्या मीपणात
शृंगारलेल्या हिरवळ निसर्गाची प्रशंसा
करत वेगळा अनुभव देऊ लागते…

रहस्यमय कथेत ती उमलत जाणारी
काव्ये सत्यात परिवर्तन लढा देत
संघर्ष चळवळीत अखंडीत जन्मते…

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

9 hours ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

10 hours ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

19 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

1 day ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

2 days ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

2 days ago