श्रद्धा आहे..… अंधश्रद्धा नाही । श्रद्धा आहे देवा ।जननीची सेवा । तुझी वाटे ।। काय करू तुज । धोंड्यात पाहून…
आम्ही सारेच सह्याजी राव ठोकून देतो मोठ्या झोकातअसता लेखणी आमच्या हातातस्वाक्षरीत शोधून दाखवा नावआम्ही सारेच सह्याजी राव प्रहर दिवस घटिका…
आयुष्याचा राग तु,जगण्याचा भाग तु…. आयुष्याचा चंग तु,जगण्याचा रंग तु….. आयुष्याची वाट तु,सुंदरशी भेट तु….. आयुष्याची वेली तु,जगण्याची खोली तु…..…
साथ दे तू मला स्वप्नातील ते दिवस प्रेमाचे मज आठवलेआठवांच्या कोंदणात मी हळुवार बसवले सागरतीरी छेडत होता तुज खट्याळ वाराफडफड…
माझी माय मराठी.. माझी माय मराठीतिचे मी लेकरु.आईविना जगू कसेतिला कसे मी विसरू?. तिच्या अंगाखांद्यावरबागडलो बालपणी.तिच्या कुशीत झोपलोऐकुन अंगाईगाणी. माझी…
सुर्याचेही तेज लाभले महाराष्ट्री एक तारा ,स्वाभिमान जागा केला त्याने पावन झाली धरा . स्वराज्याचे अमर तोरण पराक्रमाच्या गाथा ,शिवबाचा…
छत्रपतींच्या स्वराज्य उभारणीच्या चळवळीमध्ये संत तुकाराम महाराज यांनी शिवाजी राजे यांना पाठवलेले अभंग खूपच महत्त्वाचे ठरतात. राजमाता जिजाऊ यांनी शहाजीराजे…
शिवछत्रपतींच्या सैनिकांस पाईकीचे अभंग संत तुकाराम महाराजांनीं दिलें व शिवरायास निष्ठावंत माणसें लाभलीं म्हणून स्वराज्य स्थापतां आलें. त्या निष्ठावंत माणसांनीं…