ध.... धन्य धन्य ती धरती ज्या भूमीवर संत अवतरती प्रथमतः धन्यवाद त्यांना ज्यांच्यामुळेच तर आपल्या जीवनाला आली गती न्य....नसता जीवनात…
मानव जातीला कडेलोटाच्या,टोकावर घेऊन जाणारा,कोणता पाशवी विकास,आपल्याला अभिप्रेत आहे. आता खरंच आपण साऱ्यांनी,गंभीर होऊन,विचार करण्याची अनिवार्य,गरज निर्माण झाली आहे. हजारो…
आम्ही भारतातच निर्माण करू स्वर्ग... तुम्ही कितीही,विष ओकत राहा.आंबेडकरांविषयी,आणि, काढून टाका त्यांना,पाठ्यपुस्तकातून,किंवा, अभ्यासक्रमातून.सत्तेची सूत्र तुमच्याकडे,आहेत म्हणून.कोणी , कितीही प्रयत्न केला,तरी…
पंखांच्या बळावर मी संपलो नाही वाटेवरमी थांबलो जरी वळणावरपुन्हा चालत राहिन मीमाझ्या पंखांच्या बळावर पुन्हा चालेन मीमाझ्या नव्या दमानेजिद्द चिकाटी…
तेंव्हा चिमण्या सोडत नसायच्या गाव बाप म्हणायचा काढलेली नखंदारात कधीच नयेत टाकूदाणे समजून खातात चिमण्याआणि मरतात आतडी फाटू फाटू सुगी…
विषारी झालीहवाकोंडला साराश्वास विषारी झालाताटातलाप्रत्येकघास विषारी झालाइथून तिथूनसाराचअधिवास पिकते तेहीविषारीपिकवले जातेसारेच विषारी इथून तिथूनसारेच झालेनिव्वळविषाचे व्यापारी - श्रीपाद भालचंद्र जोशी
कवितेची बाग... छान सुंदर शब्दांनीबहरली कवितेची बाग !कुणीही त्यांना घ्यावेयेणार नाही त्यांना राग.. काही शब्द तर जणूह्रदयातून पाझरतात !बोलतांना ..ऐकतांनामाणसाला…
शेतकऱ्यांचे गर्जन गीत या देशाचे पालक आम्हीसच्चे कास्तकार रेलालकिल्ल्याच्या सिंहासनाचेआम्हीबी हकदार रे ………..||धृ|| लढले बापू-लाल-बाल तेसुराज्याच्या जोषानेक्रांतीकारी शहीद झालेरक्त सांडुनी…