त्यांनी एक कवी संमेलन भरवलय अन् मला कविता वाचायला बोलवत आहेआयोजकांना माहित नाहीइथं माझ्या कवितेची हिरवी ओळ अवकाळीत सडत पडलीय..बागेवर…
अनाथांची जात"जात "कोरायची राहून गेलीजन्मदाखल्यावर माझ्याअनेक पडले रक्त थारोळेथेंब ना सांडला अंगावर माझ्याआई रडली होती कामला सोडून जातानाकोणी सांगेल का…
अशांचीच झाली शेती अज्ञान्यांच्या हातीमंडळे ज्ञानाचीभडकते ज्योतअशाने अज्ञानाची अंधारात सुख,सौख्य अंधारात,मिळून ते सारेछान जपतात दिसणार कशीत्यांना विद्येचीती झाडे, दिसणार कशीआलेली…
रंगात रंगले ते पण सारेच सारख्या ते रंगांचा उत्सव बाकीच्या हिरमुसला पूर्णच आहे उधळती रंग अपुलाच इतरांचा बेरंगचआहे खोडून काढण्याचे…
कविता म्हणजे स्वतःचे स्वतःच्या साठी मस्त जगणे… आकाशाकडे पहातमी जगलोदिशांना कवेत घेत..हिंडलो..पायाना ना उसंतनाही वाट माहितते बिचारे मला नेतफरफरट राहिले.अंतरीचे…
इतिहासाचे सादरीकरण ज्याला जसा पाहिजे तसा,इतिहास दामटला जातो.ऐतिहासिक दामटादमटीत,इतिहास चेमटला जातो. ज्या पाहिजे त्या रंगात,इतिहास रंगवला जातो.कधी अकलेचे तारे तोडून,इतिहास…
किती करणारआहातपरस्परांवरचिखलफेक चिखलचसंपून गेला तरकमळं तरी उगवतीलकशी ? ती उगवलीचनाही तर कोणालाकोणी अर्पणकरणार कशी ? अर्पणाऐवजीतर्पणाचीचयेईल नावेळ चिखलफेककरणाऱ्यांसाठीहीचिखलउरणारच नाही मगतुमच्याकडेकुणी…
कवी मुरलीधर डहाणे नाना(मोर्शी) यांचे 19 मार्च रोजी अन्नत्याग करण्याचे आवाहन लेहगाव जाऊ चल शामा भिमा चल दादा भाऊ।आंदोलना सारे…
राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत कवयित्री आर्या बागवे प्रथमअभिनेते अनिल गवस यांच्या उपस्थितीत गौरव कणकवली - एकता कल्चर मुंबईतर्फे आयोजित करण्यात आलेल्या…