'सरकार मायबाप असते' ही जशी अंधश्रद्धा आहे तशीच ‘कायदे कल्याणासाठी असतात,' ही सुद्धा अंधश्रद्धाच आहे. होय, हे कायदे शेतकरीविरोधीच आहेत…
आत्महत्त्या म्हणणे चूक आहे. मरणारे सगळे शेतकरी सरकारच्या धोरणाचे बळी आहेत. या आत्महत्त्या नसून खून आहेत व त्याला थेट सरकार…
जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण आणि आधुनिकीकरण या चार मंत्रतंत्राचा उद्घोष करत भारतीय अर्थव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडत आहेत. भ्रष्टाचार निर्मुलन हे आव्हान…
देशात पुन्हा प्रतिसरकार स्थापण्याची वेळ आली आहे, असे महात्मा गांधी यांचे पणतू डॉ तुषार गांधी यांनी म्हटले आहे, यावर आपणास…
सध्याच्या राजकिय वातावरणाचा विचार करता महाराष्ट्रात मध्यावर्ती निवडणुका होतील असे आपणास वाटते का ? https://iyemarathichiyenagari.com/journey-of-rain-drone-view-by-d-subhash-production/
भाषा ऱ्हास पावत चालल्यामुळे माणसामाणसांमधील संवाद हरवत चालला आहे. समूहाशी परंपरेतून चालत आलेले नाते संपत चालले असून सामूहिक संघर्षही संपत…
काय झाडी, काय डोंगार, काय हाटील हे गुवाहाटीत आहे. पण महाराष्ट्रातील सह्यादीच्या कुशीत कृषी पर्यटनाला वाव देऊन जगभरातील पर्यटकाला काय…
सरसेनापती संताजी घोरपडे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे सरसेनापती होते. छत्रपती शिवाजी…
सगळेजण इंग्रजांना भारतात रेल्वे सुरु करण्याच क्रेडीट देतात पण नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या योगदानाविषयी, त्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल बऱ्याच जणांना ठाऊक…
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळी राजकीय घराणी निर्माण झाली. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन-तीन घराणी स्थिरावलेली दिसतात. या घराण्यांनी…