जें विवेकातें भुलवी । संतोषासी चाड लावी ।बैसिजे तरी हिंडवी । दाही दिशा ।। ४१५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…
हें मन कैसें केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडे ।एऱ्हवीं राहाटावया थोडें । त्रैलोक्य यया ।। ४१२ ।।…
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे केवळ एक धार्मिक पोथी नाही, तर तो मराठी भाषेचा आणि तत्त्वज्ञानाचा एक अनमोल ठेवा आहे. या…
हें तूतें बहुतीं प्रसंगीं । आम्ही म्हणों याचिलागीं ।जे साम्यापरौती जगीं । प्राप्ति नाहीं ।। ४१० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
म्हणोनि आपणपां विश्व देखिजे । आणि आपण विश्व होईजे ।ऐसे साम्यचि एक उपासिजे । पांडवा गा ।। ४०९ ।। ज्ञानेश्वरी…
आतां शरीरीं जरी आहे । परि शरीराचा तो नोहे ।ऐसें बोलवरी होये । तें करूं ये काई ।। ४०३ ।।…
जैसा उदकाचेनि आयुष्यें रसु । कां गगनाचेनि मानें अवकाशु ।तैसा माझेनि रुपें रूपसु । पुरुष तो गा ।। ३९७ ।।…
तैसें चित्त लया जाये । आणि चैतन्यचि आघवें होये ।ऐसी प्राप्ति सुखोपायें । आहे येणें ।। ३८६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
मग मोकलिलें जेथ जेथ जाईल । तेथूनि नियमुचि घेऊनि येईल ।ऐसेनि स्थैर्याची होईल । सर्व यया ।। ३८२ ।। ज्ञानेश्वरी…
बुद्धी धैर्या होय वसौटा । तरी मनातें अनुभवाचिया वाटा ।हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभुवनी ।। ३७८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…