म्हणऊनि ब्रह्म तेंचि कर्म । ऐसें बोधा आलें जया सम ।तया कर्तव्य तें नैष्कर्म्य । धनुर्धरा ।। १२१ ।। ज्ञानेश्वरी…
एकेचि ठायी बैसला । परि सर्वत्र तोचि गेला ।हें असो विश्व जाहला । आंगेंचि तो ।। १०२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
आणि कर्तव्यतेलागीं । जया दुसरें नाहीं जगीं ।ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी । बोधला असे ।। ९४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा…
अकर्म म्हणजे केवळ निष्क्रियता नव्हे. कोणताही स्वार्थ, अहंकार वा फळाची अपेक्षा नसलेले कर्म हेच खरे अकर्म होय. जसे, समुद्राच्या लाटांना…
हें मजचिस्तव जाहलें । परी म्यां नाहीं केलें ।ऐसें जेणें जाणितलें । तो सुटला गा ।। ८१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
ऐसेया काजालागीं । अवतरें मी युगीं युगीं ।परि हेंचि वोळखे जो जगी । तो विवेकिया ।। ५७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
मी अविवेकाची काजळी । फेडुनि विवेकदीप उजळी ।तैं योगियां पाहे दिवाळी । निरंतर ।। ५४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ओवीचा…
जे धर्मजात आघवें । युगायुगीं म्यां रक्षावें ।ऐसा ओघु हा स्वभावें । आद्य असे ।। ४९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा…
तैसा अमूर्तचि मी किरीटी । परी प्रकृति जैं अधिष्ठीं ।तैं साकारपणें नटें नटीं । कार्यालागीं ।। ४८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
परमेश्वराच्या कार्याचे अन् कृपेचे सतत स्मरण करणे हेच खरे भक्तीचे लक्षण मी जेणें जेणें अवसरें । जें जें होऊनि अवतरें…