An artistic depiction of human relationships burning like flames, symbolizing cultural transformation, inspired by Shripad Bhalchandra Joshi’s poetry.
रंगात रंगले
ते
पण सारेच
सारख्या ते
रंगांचा उत्सव
बाकीच्या
हिरमुसला पूर्णच
आहे
उधळती रंग
अपुलाच
इतरांचा बेरंगच
आहे
खोडून काढण्याचे
कंत्राट घेतलेले
ओढून रंग त्यांचा
उन्मत्त चेतलेले
होळीत
जाळती ते
सारे पवित्र
आता
रोजच त्याची
होळी
आता
येता जाता
अप्रूप
कुठे उरले ते
कुठल्याही
पवित्रतेचे
नातेच
जाळती ते
माणूस
संस्कृतीचे
- श्रीपाद भालचंद्र जोशी
स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…
फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…
https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…
शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळत नाही, कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही आणि अखेर आत्महत्येचा…
राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे आयोजनस्पर्धेसाठी कविता पाठविण्याची अंतिम तारीख :…