खगोलविज्ञानाच्या क्षेत्राला ध्येयभारित संशोधकांची गरज: डॉ. आर. श्रीआनंद शिवाजी विद्यापीठात तीनदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेस प्रारंभ कोल्हापूर - ध्येयभारित संशोधकांची खगोलविज्ञानाच्या क्षेत्राला…
साधनेत मन रमण्यासाठी कर्मावर लक्ष्य केंद्रीत करायला हवे. सोहमचा जप तर नित्य सुरूच असतो. साधना ही होतच असते. फक्त मन…
सरांनी किती पुस्तके वाचली त्यांनाच माहीत. कदाचित त्यांच्याही लक्षात नसेल. मात्र सर बोलताना प्रकांड पंडिताचे भाष्य ऐकत असल्याची जाणीव व्हायची.…
ज्ञानेश्वरांच्या चिद्विलासवादी तत्त्वज्ञानावर अधिष्ठित असलेल्या वारकरी शैलीतील ओवी अभंग, भारुडे यांच्यातील लवचीक खेळकरपणाचे रहस्य या ग्रंथातून उलगडते. किंबहुना कविता वाचणे…
जोतिबा डोंगरावर राजर्षी शाहू महाराजांनी भक्तांना सावली मिळावी म्हणून अनेक झाडे लावली होती. ३ डिसेंबर १९०७ च्या आदेशानुसार या झाडांना…
वेदात खूप काही सांगितलेले आहे. पण सर्वच आपणाला लागू पडते असे नाही. आपणाला आवश्यक तेवढा भाग घेऊन आपण आपले हित…
कोल्हापूर - येथील वनौषधी विद्यापीठ संस्थेच्या वतीने दहावी व बारावी पास/ नापास विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्यांचा पंचकर्म सहाय्यक अभ्यासक्रम सुरू होत…
सचिनचा…'वारसा' आपल्याकडे ज्या इतिहासकालीन गोष्टी जतन व्हायला पहिजेत त्या जतन केल्या जात नाहीत आणि इतिहासाच्या नावाखाली नको त्या गोष्टींचे बाजारीकरण…
अशा विकृतांचे काय करायचे ? शिवाजी महाराजांनी स्त्रीच्या अब्रूला हात घालणार्यांना जशा कडक शिक्षा केल्या होत्या, तशा कडक शिक्षांची तरतूद…