कोल्हापूर

ज्ञानेश्वरीतील ‘निमित्त’ तत्त्वाचा गूढ अर्थ

जगातील प्रत्येक घडामोडीमागे आपणच कर्ते आहोत, असा मनुष्याचा सहज समज असतो; पण ज्ञानेश्वरीतील एका ओवीतून संत ज्ञानेश्वर हे समज पूर्णपणे…

5 months ago

तारेवरची लांडोर : शिवाजी विद्यापीठ परिसरातील भारतीय मोरनीचे अस्तित्व आणि पक्षीसंवर्धनाची नवी दिशा

तारेवर उभी असलेली ही लांडोर केवळ एक पक्षी नाही; ती बदलत्या पर्यावरणाची जिवंत साक्ष आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ परिसरात डॉ.…

6 months ago

कुलालाच्या मनातून उमटलेली सृष्टी : ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान

ज्ञानदेव सांगतात की, काहीही ‘आपोआप’ घडत नाही. प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असते, एक विचार असतो, एक नियोजन असते. जशी मडकी…

6 months ago

अक्षरसागर साहित्य मंच गारगोटीचे साहित्य पुरस्कार – 2025 जाहीर

कोल्हापूर - गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आल्याची माहिती मंचचे अध्यक्ष डॉ. मा. ग.…

6 months ago

ग्रामीण जीवनाचा हळवा ‘सांगावा’: सचिन पाटील यांच्या कथांतून मातीचा स्पंदनशील आवाज

ग्रामीण कथेचं बळ : 'सांगावा' ग्रामीण जीवनाच्या धगधगत्या वास्तवाला शब्दांची कोमलता देत माणुसकीचा ‘सांगावा’ देणारा सचिन वसंत पाटील यांचा कथासंग्रह…

6 months ago

एआयच्या वळणावर मराठी : ओळख, आव्हाने आणि नव्या वाटा

एआयच्या वेगवान युगात माणूस आणि मशीन यांच्यातील सीमा धूसर होत चालल्या आहेत. मशीन आता लिहू लागले आहे, बोलू लागले आहे;…

6 months ago

कोल्हापूरचे विनायक हेगाणा यांचा मानद डॉक्टरेटने जागतिक सन्मान

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठीच्या संशोधन कामाची दखल कोल्हापूर : कृषी धोरणातील युवा संशोधक तसेच शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर…

9 months ago

इन्शाअल्लाह ( एक आस्वादन)

मुखपृष्ठाच्या वरच्या बाजूला उजवीकडे खिडकी आहे. मुस्लीम वास्तुशैलीचे ते प्रतिक आहे. दर्गाह, मशीद आशा ठिकाणी या प्रकारच्या खिडक्या असतात. इथे…

9 months ago

स्वराज्याला सार्वभौमत्व प्रदान करण्यासाठी ताराबाईंचा लढा: डॉ. जयसिंगराव पवार

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र स्वराज्याला सार्वभौमत्व प्रदान करण्यासाठी महाराणी ताराबाई यांनी मोठा तात्त्विक लढा उभारला. इतिहासकार आणि…

9 months ago

ज्येष्ठ अमेरिकन इतिहासकार मांडणार महाराणी ताराबाई यांच्या कार्यावर मते

महाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन 'महाराणी ताराबाई आणि अठरावे शतक' या विषयावर होणार…

10 months ago