मूल येथे पहिले राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. रत्नमालाताई भोयर यांची निवड साहित्यिकांना प्रेरणा देत नवसाहित्याची निर्मिती व्हावी…
१० सप्टेंबरला आनंदवनात होणार पुरस्कार वितरण चंद्रपूर - झाडीपट्टीतील साहित्यिकांना प्रेरणा मिळावी, बोली भाषेवर उत्तम लेखन व्हावे, बोलीच्या वैशिष्ट्याचे जतन…
चंद्रपूर जिल्ह्यातील शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्थेतर्फे विविध साहित्यकृतींना राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२२ देण्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या तेरा…
संत कुणाला म्हणावे? याचे उत्तर आहे की, ज्याच्या विचारांचा अंत नाही तो संत. संत अनंत असतात, ते आपल्या विचाराने समाजाला…
१२ व १३ नोव्हेंबर २०२२ रोजी होऊ घातलेल्या १८ व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.…
ग्राम साहित्य पुरस्कारासाठी लक्ष्मण खोब्रागडे, प्रिती जगझाप , भारती तितरे, संजिव बोरकर यांची निवड चंद्रपूर - राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद…
सौ. प्रिती विलास जगझाप मु पो. बल्लारपूर जि.चंद्रपूर कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या विचारांचे प्रसारक-वाहक असल्याने त्यांच्या या कार्यामुळे समाजातील सर्वच…
सुर्याचेही तेज लाभले महाराष्ट्री एक तारा ,स्वाभिमान जागा केला त्याने पावन झाली धरा . स्वराज्याचे अमर तोरण पराक्रमाच्या गाथा ,शिवबाचा…
१२ ते १३ मार्च 2022 ला जुनासुर्ला येथे 29 वे झाडीबोली साहित्य संमेलनझाडीबोली साहित्यकृतींना साहित्यरत्न आणि साहित्यभूषण पुरस्कार देण्याचा निर्णयकवितासंग्रह,…
कवयित्री प्राचार्य रत्नमाला भोयर यांच्या काव्यभाषा साधी वाटत असली तरी प्रकृतीने ती प्रगल्भ आणि भावसमृध्द आहे. त्यांच्या कवितेतून शेतकऱ्यांचे दुःख,…