गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर शिष्याच्या अंतर्मनातील अंधार दूर करून आत्मप्रकाश जागवणारी शक्ती होय. ज्ञानेश्वरी मधील अर्जुन…
वेग, स्पर्धा आणि सरळ मार्गांच्या धावपळीत आपण अनेकदा जीवनातील वळणांकडे दुर्लक्ष करतो. पण हीच वळणं आपल्याला थांबायला शिकवतात, विचार करायला…
बीज जळाची जवळीक लाहे । आणि तेंचि शाखोपशाखीं होये ।तैसें मज करणें आहे । भूतांचें हें ।। १०९ ।। ज्ञानेश्वरी…
तैसा संसारु जया गांवा । गेला सांता पांडवा ।होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाचि ।। १९८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा…
सांगा कवण तें ब्रह्म । कायसया नाम कर्म ।अथवा अध्यात्म । काय म्हणिपे ।। २ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा…
एऱ्हवीं तरी पार्था । जन्ममरणाची निमे कथा ।ऐसिया प्रयत्नातें आस्था । विये जयांची ।। १७५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा…
एकें पवनेचि पिती । एकें तृणास्तव जिती ।एकें अन्नाधारें राहती । जळें एकें ।। ३८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा…
जेणें भ्रांतीपासूनि हिरतलें । गुरुवाक्यें मन धुतले ।मग आत्मस्वरूपीं घातलें । हारौनिया ।। ३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा ओवीचा अर्थ…
शून्य जैसें गृह । कां चैतन्येंवीण देह ।तैसें जीवित तें संमोह । ज्ञानहीना ।। १९४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ओवीचा…