म्हणोनि अयुक्तपण मनाचे । तेचि सर्वस्व दुःखाचे ।याकारणें इंद्रियाचे । दमननिके ।। ३४७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवीचा अर्थ"म्हणून मनाचे…
कष्टाची भाकर कधीही अधिक मधूर असते. त्याची गोडी आपणास उर्जा देते. पोटात उत्पन्न होणारी रसायने आपणास स्फुर्ती देत असतात. यासाठीच…
जैसा अमृताचा निझरू । प्रसवे जयाचा जठरू ।तया क्षुधेतृषेचा अडदरू । कहींचि नाही ।। ३३९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय २ रा…
थंडीच्या दिवसात आपणास थंडी वाजू नये यासाठी स्वेटर घालतो. स्वेटर थंडीपासून आपले संरक्षण करते. थंडीत फिरूनही आलो तरी आपणाला थंडी…
आत्मबोध होतो तरी कसा ? ओसंडून वाहणाऱ्या आनंदाने इतरांनाही हा आत्मबोध होतो. ही उर्जा त्यांनाही अनुभवता येते. ही उर्जा तिचे…
इंद्रिये ताब्यात ठेवण्यासाठी त्यावर योग्यप्रकारे व्यक्त होणे गरजेचे आहे. तरच ती ताब्यात राहातात. म्हणजेच मनाने त्या इंद्रियांना जाणणे गरजेचे आहे.…
पुणे - मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे दरवर्षी संत साहित्यास पुरस्कार देण्यात येतात. या उपक्रमाचे यंदाचे हे २६ वे वर्ष असून त्यासाठी…
साधनेत मन रमण्यासाठी कर्मावर लक्ष्य केंद्रीत करायला हवे. सोहमचा जप तर नित्य सुरूच असतो. साधना ही होतच असते. फक्त मन…
वेदात खूप काही सांगितलेले आहे. पण सर्वच आपणाला लागू पडते असे नाही. आपणाला आवश्यक तेवढा भाग घेऊन आपण आपले हित…
भौतिक विकास झाला म्हणजे आपण सुखी होतोच असे नाही. सुख हे मनातून यावं लागतं. त्यासाठी बाह्य गोष्टींचे ऐश्वर्य उपयोगी नाही.…