ज्ञानेश्वरी मधील नवव्या अध्यायातील “आतां सेना ते सेना नव्हे…” ही ओवी मानवी जीवनातील भेदभाव, अनेकता आणि अहंकार यांच्या पलीकडे नेणारी…
गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर शिष्याच्या अंतर्मनातील अंधार दूर करून आत्मप्रकाश जागवणारी शक्ती होय. ज्ञानेश्वरी मधील अर्जुन…
साधक कितीही अभ्यास करीत असला, कितीही शास्त्रवाचन करीत असला, तरी त्या ज्ञानाला दिशा देणारी आणि त्याचा खरा अर्थ उलगडून दाखवणारी…
पैं गगनीं उपजे आभाळ । परि तेथ गगन नाहीं केवळ ।अथवा आभाळीं होय सलिल । तेथ अभ्र नाहीं ।। ५७…
चतुर्विधु ठसा । उमटों लागे आपैसा ।मोला तरी सरिसा । परि थरचि आनान ।। २३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा…
जैं कहीं दैवें । अनुभविलें फावे ।तैं आपणचि हें ठाकावें । होऊनियां ।। ३१७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…
पैं मेघाचेनि मुखीं निवडला । समुद्र कां वोघीं पडिला ।तो मागुता जैसा आला । आपणपेयां ।। ३०७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
म्हणोनि तैसें तें जाणावें । मन राहतें पाहावें ।राहेल तेथ रचावें । आसन ऐसें ।। १८१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
बुद्धिनिश्चयें आत्मज्ञान । ब्रह्मरुप भावी आपणा आपण ।ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण । तत्परायण अहर्निशी ।। ८७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा…