डोळ्यांचं पाणी डोळ्यांत गोठून पडदा निर्माण करतं आणि दृष्टी हरवते; तसंच मनुष्याचं मन जेव्हा अज्ञानाने, अहंकाराने किंवा दुःखाने गोठतं, तेव्हा…
“अग्नी व धूराच्या उदाहरणातून आत्म्याची निर्लेपता आणि साक्षीभावाचे गूढ उलगडणारे ज्ञानेश्वरीतील अद्वैत तत्त्वज्ञान.” सांगे अग्नीस्तव धूम होये । तिये धूमीं…
पैं गगनीं उपजे आभाळ । परि तेथ गगन नाहीं केवळ ।अथवा आभाळीं होय सलिल । तेथ अभ्र नाहीं ।। ५७…
तैसाचि नैसर्गिकु शुद्ध । मी पृथ्वीचां ठायी गंधु ।गगनीं मी शब्दु । वेदीं प्रणवु ।। ३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा…
आज विजयादशमीचा दिवस आहे. हा सण केवळ रावणदहनापुरता मर्यादित नाही. तो “सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय” याचे प्रतीक आहे. श्रीरामाने रावणावर विजय…
तैसें विश्व जेथ होये । मागौंते जेथ लया जाये ।तें विद्यमानेंचि देहें । जाहला तो गा ।। २७३ ।। ज्ञानेश्वरी…
तेथ मनाचें मेहुडें विरे । पवनाचें पवनपण सरे।आपणपां आपण मुरे । आकाशही ।। ४६८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…
आंगी योगाचें होय बळ । तरी मन केतुलें चपळ ।काय महदादि हें सकळ । आपु नोहे ।। ४२६ ।। ज्ञानेश्वरी…
कां जें यया मनाचें एक निकें । जे हें देखिले गोडीचिया ठाया सोके ।म्हणोनि अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाइजे ।।…
म्हणोनि मन एक निश्चळ राहेल । मग आम्हांसी साम्य येईल ।हें विशेषेंहि न घडेल । तयालागी ।। ४१७ ।। ज्ञानेश्वरी…