जन्म, मृत्यू, सुख, दुःख, यश, अपयश, अपेक्षा आणि निराशा यांच्या अखंड रहाटगाडग्यात माणूस आयुष्यभर फिरत राहतो. पण या चक्रातून कायमची…
राजाच्या आज्ञेची अक्षरे उमटलेला साधा चामड्याचा तुकडा संपूर्ण राज्यात अमूल्य ठरतो; कारण त्याचे मूल्य चामड्यात नसून त्यामागील राजसत्तेत असते. ज्ञानेश्वर…
ही ओवी अत्यंत तीक्ष्ण, निर्भीड आणि वास्तवाचा आरसा दाखवणारी आहे. ज्ञानेश्वर महाराज इथे शरीर, विषयभोग आणि मानवी आसक्ती यांचे स्वरूप…
ऐसे निरंतर एकवटले । जे अंतःकरणीं मजसी लिगटलें ।मीचि होऊनि आटले । उपासिती ।। १२६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा…
तूं मन बुद्धि सांचेसीं । जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी ।तरी मातेंचि गा पावसी । हे माझी भाक ।। ७९ ।।…
तियें प्रमेयाचींच हो कां वळलीं । की ब्रह्मरसाचां सागरी चुंबुकळिली ।मग तैसींच का घोळिली । परमानंदें ।। १८८ ।। ज्ञानेश्वरी…
जेथ द्वेषाचां आवर्ती दाटत । मत्सराचे वळसे पडत ।माजी प्रमदादि तळपत । महामीन ।। ७२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा…
तेथ सदैवा आणि पायाळा । वरि दिव्यांजन होय डोळां ।मग देखे जैसीं अवलीळा । पाताळघनें ।। ४५८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
तैसें मनपण मुदल जाये । मग अहंभावादिक कें आहे ।म्हणोनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ।। १५७ ।। ज्ञानेश्वरी…