अकोला जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत खनिज उत्खननानंतर निर्माण झालेल्या खदानी आज केवळ धोकादायक खड्डे राहिलेल्या नाहीत, तर त्या संभाव्य जलसंपत्तीचे…
वाढते तापमान, अनियमित पाऊस, तीव्र होत जाणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि जैवविविधतेचा ऱ्हास यामुळे संपूर्ण जग अभूतपूर्व पर्यावरणीय संकटाचा सामना करत…
पृथ्वीवरील जीवनसाखळीचा आधार असलेली जैवविविधता आज अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर उभी आहे. हवामानबदल, जंगलतोड, प्रदूषण, प्लास्टिक कचरा आणि अनियंत्रित विकासामुळे लाखो…
अमेरिकेतील एल्वा नदीवरील धरणांचे विसर्जन हा केवळ एक पर्यावरणीय प्रयोग नव्हता, तर जगभरातील जलव्यवस्थापनाच्या विचारसरणीत परिवर्तन घडवणारा निर्णायक टप्पा ठरला.…
जगभरात उभारलेल्या धरणांनी पाणी, वीज आणि शेतीला मोठा आधार दिला असला तरी त्यांच्या दीर्घकालीन परिणामांबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत…
कोल्हापूर: सहकारी ज्ञान व्यवस्थापनाद्वारे पर्यावरणाचे संरक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पर्यावरण तज्ज्ञ…