मानवी जीवनातील सर्वांत मोठी शोकांतिका कोणती, तर हाताशी असलेला शाश्वत आनंदाचा खजिना सोडून क्षणभंगुर सुखांच्या मागे धावणे. ज्ञानेश्वर माऊलींनी नवव्या…
माणसाला आदिकालापासून अमरत्व, सुख आणि ऐश्वर्य यांचे आकर्षण राहिले आहे. स्वर्गाची कल्पनाही याच मानवी आकांक्षांतून जन्माला आली. या ओवीत संत…
जो युक्तिपंथे पार्था । चढे मोक्षपर्वता ।तो महासुखाचा निमथा । वहिला पावे ।। ३२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा ओवीचा अर्थ…