जग जिंकण्याच्या धावपळीत माणूस स्वतःलाच हरवून बसतो. सुख, संपत्ती, कीर्ती आणि यशाच्या शोधात आयुष्य घालवताना अंतर्मनातील शांततेचे साम्राज्य मात्र रिकामेच…
मनाच्या असंख्य लाटा शांत होत जातात आणि अंतर्मनात एक अद्भुत प्रकाश उगवतो. त्या क्षणी साधकाला बाहेरचे जग नव्हे, तर स्वतःचेच…
“जैशी रायें अधिष्ठिली प्रजा…” या ओवीतून संत ज्ञानेश्वरांनी परमेश्वर, प्रकृती आणि जीव यांच्यातील नात्याचे अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी चित्र उभे…
नातरि अर्जुना हें बीज । पुढती सांगिजेल तुज ।जें हें अंतःकरणीचें गुज । जीवाचिये ।। ३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय नववा…
याकारणें पंडुसुता । तुवां होआवें योगयुक्ता ।येतुलेनि सर्वकालीं साम्यता । आपणपां होईल ।। २५६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ…
ज्ञानेश्वरांची ही ओवी आपल्याला मृत्यूचे तत्त्वज्ञान शिकवते, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवते. समायोग हा शेवटच्या क्षणी साधायचा नाही;…
बुद्धीचिया जिभा । बोलाचा न चाखतां गाभा ।अक्षरांचियाची भांवा । इंद्रियें जिती ।। २०७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ…
ऐसा अध्यात्मलाभ तया। होय गा धनंजया ।भांडवल जया । उद्ममीं मी ।। १७८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ -…
आहार तरी सेविजे । परी युक्तीचेनि मापे मविजे ।क्रियाजात आचरिजे । तयाचि स्थिती ।। ३४९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…
पुढां तन्मात्रा अर्धवेरी । आकाशाचां अंतरी ।भरती गमे सागरीं । सरिता जैशी ।। ३०४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…