मानवी मूल्यांची झपाट्याने होत चाललेली पडझड, नात्यांतील वाढता कोरडेपणा आणि अस्तित्वाच्या विस्मरणात हरवत चाललेला माणूस — अशा काळात प्रेषित सिद्धभट्टी…
मातीच्या गंधाशी, शेतीच्या कष्टाशी आणि जगण्याच्या निखळ संवेदनांशी नाळ जोडणारा कल्पना दुधाळ यांचा ‘जारवा’ हा ललित लेखसंग्रह ग्रामीण जीवनाचे वास्तव…
वाचकाला विचार करायला लावणे; चटका लावणे हे श्रेष्ठ साहित्यकृतीचे बलस्थान असते. आणि ते ह्या कादंबरीने साधले आहे. एखादा चित्रपट पाहून…
आशा यांच्यासाठी हा क्षण खूपच हादरवणारा होता. एका फिट व्यक्तीला अचानक कॅन्सरचं तिसऱ्या स्टेजचं निदान होणं म्हणजे जणू आकाशच कोसळणं.…
प्राइडपरेड Love is Love कारण जगणं महत्वाचं ! ब्युटी ऑफ लाइफ या पुस्तकाने मराठी वाचकांच्या मनात, विशेषतः कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मनात,…
स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेले `पत्रामागची गोष्ट' हे सर्वांगसुंदर पुस्तक वाचण्यात आले. प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतो. संगीत…
खाद्यकोशाच्या निमित्ताने मी भारतातील जवळपास सर्वच भागांना भेटी दिल्या. त्या त्या भागातील विविध पदार्थ, त्यांची तयार करण्याची पद्धत शिकून घेण्याचा…
ज्येष्ठ साहित्यिक गजानन यशवंत देसाई यांचा व्यक्तीचित्रणाच्या ललित अंगानं जाणारा दवबिंदू हा कथासंग्रह यशअमृत प्रकाशन गोवा यांनी प्रकाशित केला आहे.…
ज्यांनी अनेक दशकं शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसोबत मिळूनमिसळून घालवली आहेत, ज्यांना बालकांच्या आवडीनिवडी, छंद, हट्ट, सवयी माहिती आहेत, बालकांशी जे बालक…
सुहास पंडित यांचा हा दुसरा कविता संग्रह. सध्याच्या विद्रोही आणि आक्रोशी कवितांच्या कोलाहलात यांची कविता वेगळ्या वाटेने चालताना दिसते. झुळझुळणार्या…