"जिच्या हाती पाळण्याची दोरी ! ती जगाची उध्दारी !!असे पूर्वापार बोलले जाते.अलीकडे विभक्त कुटुंब पद्धतीत स्त्रिया नोकरी, उद्योगासाठी घराबाहेर पडू…
मुले ही देवाघरची फुले आहेत. ती भगवंताची रूपे आहेत. असे समजूनच त्यांच्याशी तेवढ्याच आत्मीयतेने, प्रेमाने व्यवहार करायला हवा. यामुळे मुलांवर…
डॉ. श्रीकांत पाटील यांची 'ऊसकोंडी' ही दुसरी कादंबरी आहे. डॉ. पाटील यांची कोरोना या वैश्विक महामारीवर आधारित सुप्रसिद्ध पहिली कादंबरी…
अध्यात्म हा ऐच्छिक विषय आहे हे लक्षात घ्यायला हवे. अध्यात्म जबरदस्ती करून शिकवता येत नाही. ते अनुभुतीतूनच शिकता येते. यासाठी…
श्रद्धा आहे..… अंधश्रद्धा नाही । श्रद्धा आहे देवा ।जननीची सेवा । तुझी वाटे ।। काय करू तुज । धोंड्यात पाहून…
सत्तेची स्पर्धा सर्व जगभरात पाहायला मिळत आहे. यातून विकासापेक्षा विध्वंसच अधिक होत आहे. कारण दररोज युद्धांच्या प्रसंगांचा सामना करावा लागत…
अनेकजण व्यावसायिक कार्यालयात काम करतात किंवा ज्यांचे स्वतःचे कार्यालय आहे. अशा व्यक्तींनी कार्यालयात वावरताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात ?…
केवळ पाच मुस्लीम कुटुंब बहुसंख्याक हिंदू असलेल्या गावात ज्या पद्धतीने मिळून मिसळून राहतात. त्यांची भाषा, राहणीमान, आचारविचार घेतात, त्याचे चांगले…
आम्ही सारेच सह्याजी राव ठोकून देतो मोठ्या झोकातअसता लेखणी आमच्या हातातस्वाक्षरीत शोधून दाखवा नावआम्ही सारेच सह्याजी राव प्रहर दिवस घटिका…