बदलत्या पिढीबरोबर विचारही बदलतात. विचारातील हा बदल माणसाच्या प्रगतीला पोषक असेल तर अवश्य स्वीकारावा. पण आज जुन्याकडे पाठ फिरवून फक्त…
कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने कवितासंग्रहासाठी डॉ. धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ राज्यस्तरीय काव्यपुरस्कार देण्यात येणार आहे. २०२४ या…
कणकवली प्रभा प्रकाशन प्रकाशित ग्रंथावर वाईत परिसंवादडॉ. पंडित टापरे, डॉ. विजय चोरमारे, डॉ. दत्ता घोलप आणि अजय कांडर यांचा सहभाग…
पाच-दहा पैशाची पैज जिंकण्यासाठी तर कहरच, दहा घरची धा जण त्यात आसली तरी शेवटी एखादं उरायचं माझ्यासारखं… पाच पैसे मिळतील…
'भिंगुळवाणे दिवस' ही रमेश साळुंखे यांची कादंबरी म्हणजे कोविडकाळाचे कथात्मक संचित आहे. माणूस या प्रजातीचे अस्तित्वच पणाला लावणाऱ्या काळाचा शोधपट…
मग अपानाग्नीचां मुखी । प्राणद्रव्यें देखी ।हवन केले एकीं । अभ्यासयोगें ।। १४५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ओवीचा अर्थ -…
अन्य पुरस्कारार्थी असे -लक्ष्मण महाराज मेंगडे (नेकनूर)संजयनाना धोंडगे (त्र्यंबकेश्वर)आबा महाराज गोडसे (आळंदी)तुकाराम महाराज भूमकर (पुणे)राजू लोहिया (पैठण) पैठण - 'संत…
कोल्हापूर - मातोश्री रेखा दिनकर गुरव यांच्या नावे देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारासाठी कथासंग्रह, कादंबरी, काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन रवींद्र गुरव यांनी…
दिग्दर्शक नागनाथ मंजुळे, अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांच्या हस्ते पुणे येथे होणार गौरव कवी रामदास फुटाणे यांची माहिती पुणे - राज्याचे…
ऐतिहासिक दस्तावेजांचा अभ्यास करुन इतिहास लिहीणे हा एक स्वतंत्र विषय आहे. पण आपल्या आठवणी एकत्र करुन आणि त्यामध्ये इतरांनी सांगितलेल्या…