लुप्तप्राय होत चाललेल्या कलाली बोलीला काव्याच्या माध्यमातून नवे जीवन देणारा प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांचा ‘असो चैतको मयना’ हा कवितासंग्रह…
मानवी आयुष्याच्या गुंतागुंतीतून अर्थ शोधण्याचा प्रयत्न म्हणजे कविता काळे यांचा ‘गुंता’ हा काव्यसंग्रह. वैयक्तिक वेदना, सामाजिक जाणिवा आणि स्त्रीशक्तीचा ठाम…
वास्तवाचा तंतोतंत अनुवाद केला की कवितेला स्वत:चा स्वर लाभतो; साहजिकच कवीही आपली म्हणून खरीखुरी स्वतंत्र ओळख निर्माण करतो. अशी दणकट…
साहित्य संगीत संमेलनातील कविसंमेलन बहरले राजापूर, दोडामार्ग ते वैभववाडी दूरच्या भागातील कवींचीचा सहभाग कणकवली : शहरात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या…
प्रा. गंगाधर मेश्राम ( कल्याण - पश्चिम ) यांनी "उद्याचा दहशतगर्द अंधार" या काव्यसंग्रहातील शीर्षक कवितेची केलेली समीक्षा... कवयित्री कविता…
मनाची जेव्हा घुसमट होते तेव्हा कविता लेखणीतून कागदावर उतरते. स्वतःच्या आतल्या आवाजाला दबवून अश्रूमध्ये लपलेल्या वेदनेत तो स्वतःच शांतता शोधतो.…
बाया पाण्याशीच बोलतात कवितेने इतिहास निर्माण केला - डॉ. रणधीर शिंदेअजय कांडर लिखित कवितेचा इचलकरंजीत रौप्यमहोत्सवी सोहळाडॉ. रणधीर शिंदे, प्रा.…
कोल्हापूर जिल्ह्यातील नव्या पिढीतील निवडक कवींच्या कवितांचा प्रतिनिधिक कवितासंग्रह कलानगरीची कविता याचे प्रकाशन रविवारी ( १३ जुलै ) कॉमर्स कॉलेज…
किसानपुत्रमाझ्या कृषी प्रधान देशातशेतकरी जातोय मरूनरोज मातीत राब राबून मरतो आत्महत्या करून उभ्या जगाला पोसण्याला दिनरात शेतात जागतो सृजनशिल तोच…
कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर लिखित सूर्यभान काव्यसंग्रहात समाजाला भान देणारी कविताप्रभा प्रकाशन प्रकाशित सूर्यभान काव्यसंग्रहाचे ॲड.देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते प्रकाशनसिंधुदुर्ग…