तैसा संसारु जया गांवा । गेला सांता पांडवा ।होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाचि ।। १९८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा…
या विचारातून संत ज्ञानेश्वरांची राज्यविषयक दृष्टी स्पष्ट होते. त्यांना दडपशाही सत्ता अपेक्षित नाही, ना प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणारी राजवट. त्यांची…
जें हें विश्वचि होऊन असे । परी विश्वपण नासिलेनि न नासे ।अक्षरें पुसिल्या न पुसे । अर्थु जैसा ।। १७६…
तेथ समविषम न दिसे कांही । म्हणोनि भूतें हे भाष नाहीं ।जेविं दूधचि जाहालिया दहीं । नामरूप जाय ।। १७०…
जैसे वृक्षपण बीजासी आलें । कीं मेघ हें गगन जाहालें ।तैसें अनेकत्व जेथ सामावलें । तें साम्य म्हणिपे ।। १६९…
शारदीयेचिये प्रवेशीं । अभ्रें जिरती आकाशीं ।मग ग्रीष्मांतीं जैशीं । निगती पुढती ।। १६२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ…
जै चोकडिया सहस्त्र जाये । तैं ठायेठावो विळुचि होय ।आणि तेसेंचि सहस्त्रे भरियें पाहें । रात्री जेथ ।। १५६ ।।…
नातरी चेइलियानंतरें । न बुडिजे स्वप्नीचेंनि महापूरे ।तेवीं मातें पावले ते संसारें । लिंपतीचि ना ।। १५३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
ही ओवी अत्यंत तीक्ष्ण, निर्भीड आणि वास्तवाचा आरसा दाखवणारी आहे. ज्ञानेश्वर महाराज इथे शरीर, विषयभोग आणि मानवी आसक्ती यांचे स्वरूप…
म्हणोनि प्रणवैकनाम । हें एकाक्षर ब्रह्म ।जो माझें स्वरुप परम । स्मरतसांता ।। ११८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ…