मानवी जीवनातील सर्व दुःखांचे मूळ भीती, असुरक्षितता आणि अहंकारात दडलेले आहे. जन्म-मरणाच्या अखंड फेर्यातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता, हा प्रश्न…
तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभे । मनचि सारस्वतें दुभे ।मग सकळ शास्त्रें स्वयंभे । निघती मुखें ।। ४५४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
नाव आणि जात यावर तुमचे व्यक्तिमत ठरत नसते तर तुमच्यातील गुणांनी तुम्ही स्वतःचे व्यक्तिमत्व घडवायचे असते. यासाठीच चांगल्या गुणांचा, व्यक्तिमत्त्वाचा…
विषयांचे ज्ञान ते विज्ञान. आत्माचे ज्ञान ते आत्मज्ञान. विषयांचे ज्ञान आणि आत्मज्ञान यातील फरक आपण जाणायला हवा. आपल्या दैनंदिन गरजेच्या…