कार्बन उत्सर्जन

काय सांगता ! पावसाने टोल दिला नाही म्हणून अडवले…कुणी ? No Rains No Toll No Development

विकासाच्या महामार्गावर हरवलेली सावली! "विकास" हा शब्द आपल्या राजकारणातील असा जादुई शब्द झाला आहे की, तो उच्चारला की बाकीचे सारे…

2 months ago

इथेनॉल मिश्रित पेट्रोल : ऊर्जा स्वावलंबनाचा मार्ग की अन्नसुरक्षेचे नवे आव्हान?

शाश्वत भारतासाठी इथेनॉल मिश्रित पेट्रोल देशाच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देत कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताने इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या…

2 months ago

तापणारी पृथ्वी, बदलते हवामान अन् आपली जबाबदारी

वाढते तापमान, अनियमित पाऊस, तीव्र होत जाणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि जैवविविधतेचा ऱ्हास यामुळे संपूर्ण जग अभूतपूर्व पर्यावरणीय संकटाचा सामना करत…

2 months ago

स्वनिर्मित सौर विजेवर कर : हरित ऊर्जा धोरणातील विरोधाभास !

ग्राहकांनी स्वनिर्मित केलेल्या विजेवर कर लावणे अनुचित ?ऊर्जा स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारतात एकीकडे नागरिकांना सौरऊर्जेकडे वळण्यासाठी अनुदाने, करसवलती आणि…

3 months ago

युद्धाच्या ज्वाळांत जळते पर्यावरण : निसर्गाचा मूक आक्रोश

युद्धे व सशस्त्र संघर्ष: पर्यावरण एक मूक बळीआज जगभरात सुरू असलेली युद्धे केवळ मानवी जीवितहानी आणि आर्थिक नुकसानापुरती मर्यादित नाहीत;…

5 months ago

विश्वभारती चळवळः हवा प्रदूषणावरचा लढा आजच्या पिढीसाठी नव्हे तर, उद्याच्या श्वासासाठी

हवा हा जीवनाचा मूलाधार आहे. मानवाने अन्नाविना काही काळ, पाण्याविना काही दिवस जगणे शक्य आहे; मात्र शुद्ध हवेविना काही मिनिटेही…

8 months ago

विश्वभारती संकल्पनेतून जलस्त्रोतांचे संवर्धन – पृथ्वीला वाचवण्यासाठी !

जगाचा नकाशा पाहताना एखादी व्यापक सौंदर्यरेषा जाणवते — नद्या, तळी, समुद्र, हिमनद्या…जलचक्राची अखंड गती पृथ्वीला जिवंत ठेवते. पण आज या…

8 months ago

महाराष्ट्र हवामान बदलाशी सुसंगत विकास साध्य करणारे एक आघाडीचे राज्य

महाराष्ट्र : हवामान बदलाला तोंड देऊ शकेल अशा तळागाळातील आदर्श प्रारूपाचा प्रणेता मुंबई - जलसुरक्षा, ऊर्जा संक्रमण आणि सामूहिक सहभाग…

10 months ago

शेतकऱ्यांना कार्बन साक्षर बनविण्याची गरज

प्रत्येक देशाने जेवढा कार्बन डायऑक्साईड निर्माण करते, तितका शोषून घेण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. तितके कार्बन क्रेडिटस त्या देशाकडे…

2 years ago

पुण्‍याचे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय बनले  भारतातील पहिली कार्बनरहित छावणी

पुण्‍याचे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय बनले  भारतातील पहिली कार्बनरहित छावणी भारताने ग्लासगो कॉप 26 मध्ये 2070 पर्यंत "नेट शून्य कार्बन उत्सर्जन"…

3 years ago