कवी संदीप साठे हे वऱ्हाड प्रांतातील बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या शब्द कळेला पहाडी भागाचा गंध आहे. त्यांच्या वऱ्हाडी बोलीला कोरडवाहू…
कवितेची निर्मिती प्रक्रिया व्याख्यान आणि साहित्य रसिकांशी बातचीत छत्रपती संभाजीनगर - मराठवाडा साहित्य परिषद मराठीतील प्रमुख लेखक, कवी, नाटककार यांच्याशी…
पांडुरंग पाटील, डॉ. हंसराज जाधव, सचिन शिंदे, सागर जाधव जोपुळकर, डॉ. नारायण शिवशेट्टे, भारत सातपुते यांना भि. ग. रोहमारे ग्रामीण…
धनाजी घोरपड्यांच्या कवी म्हणून, व्यक्तिमत्व व भूमिकेवर प्रकाश टाकणाऱ्या सहा कविता आहेत.. त्यांची बांधिलकी गट, तट, विचारधारणा अथवा विशिष्ट राजकारणाशी…
संदीप जगताप यांची कविता….मराठवाड्यातील सध्य परिस्थितीचे वर्णन… सोयाबिन गेले, कपाशी बुडाली, नदी गावामधुन वाहीली,गल्ली मधून बोट फिरताना आयुष्यात पहिल्यांदा पाहीली…
“ग्रामीण साहित्य हे समाजाच्या परिवर्तनाचे आरसे आहे. एकविसाव्या शतकातील बदलत्या ग्रामीण जीवनाचे शास्त्रीय दर्शन घडविणे हे या ग्रंथाचे मुख्य उद्दिष्ट…
किसानपुत्रमाझ्या कृषी प्रधान देशातशेतकरी जातोय मरूनरोज मातीत राब राबून मरतो आत्महत्या करून उभ्या जगाला पोसण्याला दिनरात शेतात जागतो सृजनशिल तोच…