शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना 'विकत घेऊ' या भाषेत बोलणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विरोध नेमका कशासाठी आहे, हे समजून घेण्याची गरज…
अकोला जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत खनिज उत्खननानंतर निर्माण झालेल्या खदानी आज केवळ धोकादायक खड्डे राहिलेल्या नाहीत, तर त्या संभाव्य जलसंपत्तीचे…
अमेरिकेतील एल्वा नदीवरील धरणांचे विसर्जन हा केवळ एक पर्यावरणीय प्रयोग नव्हता, तर जगभरातील जलव्यवस्थापनाच्या विचारसरणीत परिवर्तन घडवणारा निर्णायक टप्पा ठरला.…
अमेरिकेतील एल्वा नदीवरील दोन महत्त्वाची धरणे हटवून निसर्गाला त्याचा मूळ प्रवाह परत देण्याचा घेतलेला ऐतिहासिक निर्णय हा केवळ पर्यावरणीय पुनर्संचयितीकरणाचा…
निसर्गाशी तुटत चाललेल्या नात्याच्या काळात सुनील पांडे यांचे “नदी समजून घेताना” हे पुस्तक वाचकाला अंतर्मुख करते. नदीला ‘आई’ मानत तिच्या…
महाराष्ट्रातील नद्यांची अवस्था आज ‘जिवंत मृत्यू’सारखी झाली आहे. वर्षानुवर्षे सांडपाणी, औद्योगिक प्रदूषण, वाळू उपसा आणि अनियंत्रित नागरी विस्तारामुळे नद्यांची ओळखच…
कोल्हापूर शहरातील सम्राटनगर येथील सुप्रिया चौगुले (मुळगाव तनाळी, ता. पंढरपूर ) यांना शिवाजी विद्यापीठाने पीएच. डी जाहीर केली आहे. सुप्रिया…