प्रा. देवबा शिवाजी पाटील हे नाव साहित्य क्षेत्रात एक वैचारिक साहित्यिक म्हणून सर्वश्रुत आहे. केवळ अध्यापनाचे कार्य न करता सर्वांनाच मार्गदर्शक…
जगात अनेक साम्राज्ये तलवारीने उभी राहिली; पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा एका मातेच्या संस्कारातून घडला. मृत्युसमयीही शिवरायांसाठी सोने जपून ठेवणाऱ्या…
जागतिक तापमानवाढ, पर्यावरणीय ऱ्हास, सामाजिक संघर्ष आणि मानवी अस्थिरता आजचे जग अनेक संकटांच्या विळख्यात सापडले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती…
आजचा माणूस हा “व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी”चा पदवीधर आहे. सकाळी उठल्या उठल्या तो देशाची, जगाची, आणि शेजाऱ्याच्या मुलाच्या लग्नाची सगळी माहिती घेऊन…
ज्ञानदेव या ओवीतून एक गूढ पण अत्यंत वास्तव सत्य उलगडतात—परमात्मा जसा आहे तसा आपण पाहत नाही, तर आपल्या मर्यादित समजुतीनुसार…
माणूस म्हणून जगताना अडचणी येणारच. कधी विश्वासघात होईल, कधी फसवणूक होईल, कधी निराशा येईल. पण या सर्व अनुभवांतून शिकत राहणे…
तरि अवधान एकवेळें दीजे । मग सर्वसुखासि पात्र होइजे ।हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ।। १ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
याकारणें पंडुसुता । तुवां होआवें योगयुक्ता ।येतुलेनि सर्वकालीं साम्यता । आपणपां होईल ।। २५६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ…
तैसा संसारु जया गांवा । गेला सांता पांडवा ।होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाचि ।। १९८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा…
देखा बालकाचिया घणी घाइजे । कां शिष्याचेनि जाहलेपणें होईजे ।हें सद्गुरूचि एकलेनि जाणिजे । कां प्रसवततिया ।। ५५ ।। ज्ञानेश्वरी…