जीवनात यश, संपत्ती, मान-सन्मान आणि सुखसोयी मिळाल्या म्हणजे आयुष्याची पूर्णता झाली असे आपण मानतो. पण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दृष्टीने जीवनाचे…
ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायाची सुरुवात संत ज्ञानेश्वर माउलींनी आपल्या सद्गुरू श्रीनिवृत्तिनाथांना केलेल्या विलक्षण वंदनेने होते. "नमो विशदबोधविदग्धा…" या एका ओवीत सद्गुरूंचे…
तैसा गुरुकृपाउखा उजळली । ज्ञानाची वोतपली पडली ।तेथ साम्याची ऋद्धि उघडली । तयाचिये दिठी ।। १३१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा…
कैसे उन्मेखचांदिणें तार । आणि भावार्था पडे गार ।हेचि श्लोकार्थकुमुदी तरी फार । साविया होती ।। १३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…