बीज जळाची जवळीक लाहे । आणि तेंचि शाखोपशाखीं होये ।तैसें मज करणें आहे । भूतांचें हें ।। १०९ ।। ज्ञानेश्वरी…
आत्मसुख म्हणजे काय तर स्वतःमध्ये असलेली पूर्णता. ज्याला स्वतःची ओळख पटली, त्याला काही कमी वाटत नाही. त्याला मिळालेलं काही हरवत…
माणूस म्हणून जगताना अडचणी येणारच. कधी विश्वासघात होईल, कधी फसवणूक होईल, कधी निराशा येईल. पण या सर्व अनुभवांतून शिकत राहणे…
म्हणोनि गूढपण आपुलें मोडो । वरि न बोलावेंही बोलावें घडो ।परि आमुचिचे जीवींचें पडो । तुझां जीवीं ।। ३७ ।।…
साधक कितीही अभ्यास करीत असला, कितीही शास्त्रवाचन करीत असला, तरी त्या ज्ञानाला दिशा देणारी आणि त्याचा खरा अर्थ उलगडून दाखवणारी…
या ओवीतील चंद्र आणि अमृत ही दोन प्रतीके विशेष लक्षवेधी आहेत. चंद्र शीतलतेचे प्रतीक आहे, तर अमृत जीवनाचे प्रतीक आहे.…
प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो । म्हणोनि आम्ही आपुलिया स्वेच्छा बोलावो लाहों ।येथही जरी सलगी करूं बिहों । तरी निवों कें…
कां जे लळेयांचे लळे सरती । मनोरथांचे मनौरे पुरती ।जरी मोहरें श्रीमंतें होती । तुम्हां ऐसी ।। ३ ।। ज्ञानेश्वरी…
तयातें साम्याचिंये वाढी । ऐक्याची सांदे कुळवाडी ।तेथ भेदाचिया दुबळवाडी । नेणिजे तो ।। १७९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा…
सहज कृपामंदानिळे । कृष्णदुमाची वचनफळें ।अर्जुनश्रवणाचिये खोळे । अवचित पडिलीं ।। १८७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ - अशी…