ध्यान

… तोच खरा ज्ञानी — तोच आत्मद्रष्टा

डोळ्यांचं पाणी डोळ्यांत गोठून पडदा निर्माण करतं आणि दृष्टी हरवते; तसंच मनुष्याचं मन जेव्हा अज्ञानाने, अहंकाराने किंवा दुःखाने गोठतं, तेव्हा…

11 months ago

विकार म्हणजे मनाचे क्षणिक ढग

“अग्नी व धूराच्या उदाहरणातून आत्म्याची निर्लेपता आणि साक्षीभावाचे गूढ उलगडणारे ज्ञानेश्वरीतील अद्वैत तत्त्वज्ञान.” सांगे अग्नीस्तव धूम होये । तिये धूमीं…

11 months ago

अंधःकारातून प्रकाशाकडे जाणं म्हणजेच खरी साधना,

पैं गगनीं उपजे आभाळ । परि तेथ गगन नाहीं केवळ ।अथवा आभाळीं होय सलिल । तेथ अभ्र नाहीं ।। ५७…

11 months ago

देव शोधायचा नाही, तर अनुभवायचा…

तैसाचि नैसर्गिकु शुद्ध । मी पृथ्वीचां ठायी गंधु ।गगनीं मी शब्दु । वेदीं प्रणवु ।। ३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा…

11 months ago

विजयादशमी विशेषः विजयलक्ष्मीचे सिंहासन

आज विजयादशमीचा दिवस आहे. हा सण केवळ रावणदहनापुरता मर्यादित नाही. तो “सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय” याचे प्रतीक आहे. श्रीरामाने रावणावर विजय…

12 months ago

असे उलघडते जीवनाचे खरे रहस्य

तैसें विश्व जेथ होये । मागौंते जेथ लया जाये ।तें विद्यमानेंचि देहें । जाहला तो गा ।। २७३ ।। ज्ञानेश्वरी…

12 months ago

प्राण स्थिर झाला की मन आपोआप होते स्थिर

तेथ मनाचें मेहुडें विरे । पवनाचें पवनपण सरे।आपणपां आपण मुरे । आकाशही ।। ४६८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…

12 months ago

मन कितीही उधळले तरी त्यावर विजय मिळवता येतो

आंगी योगाचें होय बळ । तरी मन केतुलें चपळ ।काय महदादि हें सकळ । आपु नोहे ।। ४२६ ।। ज्ञानेश्वरी…

1 year ago

मन चंचल असलं तरी त्याला मार्गावर आणणं शक्य

कां जें यया मनाचें एक निकें । जे हें देखिले गोडीचिया ठाया सोके ।म्हणोनि अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाइजे ।।…

1 year ago

साम्यावस्था म्हणजे काय?

म्हणोनि मन एक निश्चळ राहेल । मग आम्हांसी साम्य येईल ।हें विशेषेंहि न घडेल । तयालागी ।। ४१७ ।। ज्ञानेश्वरी…

1 year ago