आज विजयादशमीचा दिवस आहे. हा सण केवळ रावणदहनापुरता मर्यादित नाही. तो “सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय” याचे प्रतीक आहे. श्रीरामाने रावणावर विजय…
म्हणोनि मनाचा निग्रहो होये । ऐसा उपाय जो आहे ।तो आरंभी मग नोहे । कैसा पाहों ।। ४२४ ।। ज्ञानेश्वरी…
म्हणोनि मनाचा निग्रहो होये । ऐसा उपाय जो आहे ।तो आरंभी मग नोहे । कैसा पाहों ।। ४२४ ।। ज्ञानेश्वरी…
कां जें यया मनाचें एक निकें । जे हें देखिले गोडीचिया ठाया सोके ।म्हणोनि अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाइजे ।।…
तैसें चित्त लया जाये । आणि चैतन्यचि आघवें होये ।ऐसी प्राप्ति सुखोपायें । आहे येणें ।। ३८६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
मग मोकलिलें जेथ जेथ जाईल । तेथूनि नियमुचि घेऊनि येईल ।ऐसेनि स्थैर्याची होईल । सर्व यया ।। ३८२ ।। ज्ञानेश्वरी…
सहजें आंगिक जेतुली आहे । तेतुलियाची जरी सिद्धि जाये ।तरी हाचि मार्गु सुखोपायें । अभ्यासीन ।। ३३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
आता महाशून्याचां डोही । जेथ गगनासीचि ठावो नाहीं ।तेथ तागा लागेल काई । बोलाचा या ।। ३१५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
पैं मेघाचेनि मुखीं निवडला । समुद्र कां वोघीं पडिला ।तो मागुता जैसा आला । आपणपेयां ।। ३०७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
तंव महाभूतांची जवनिक फिटे । मग दोहींसि होय झटें ।तेथ गगनासकट आटे । समरसीं तिये ।। ३०६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…