मराठी पत्रकारितेच्या वैभवशाली परंपरेचा शोध घेताना कोल्हापूरच्या समृद्ध वारशाचा वेध घेणारे आणि राजर्षी शाहू महाराजांच्या काळातील विचारप्रवाह उलगडणारे डॉ. शिवाजी…
गेल्या 50 -55 वर्षांमधील देशातील घडामोडींचा आढावा घेणारे कोल्हापुरातील जेष्ठ पत्रकार व संपादक वासुदेव कुलकर्णी यांचे 'मंतरलेल्या दिवसांची बखर' हे…
मानवी आयुष्याच्या गुंतागुंतीतून अर्थ शोधण्याचा प्रयत्न म्हणजे कविता काळे यांचा ‘गुंता’ हा काव्यसंग्रह. वैयक्तिक वेदना, सामाजिक जाणिवा आणि स्त्रीशक्तीचा ठाम…
शेतकऱ्याचं वास्तव जगणं मांडणारी कलाकृती - झालं बाटुकाचं जिणंजगाला अन्न देणारा शेतकरी आज स्वतःच्या पोटासाठी झगडतोय—ही केवळ परिस्थिती नाही, तर…
नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात यांच्या उपस्थितीत डॉ. अपर्णा पाटील लिखित 'बाऊंड बाय डेस्टिनी' (Bound by Destiny) या पुस्तकाचा…
क्लेश वृक्षाच्या छायेत……..बहरलेल्या काव्याचा मोहोर आयुष्याच्या कडू-गोड अनुभवांतून जन्माला येणारे काव्य हेच खरे जीवनाचे आरसे असते. वेदना, एकाकीपणा, प्रेम, निसर्ग…
समाजातील असंख्य प्रश्न, विसंगती आणि बदलत्या मूल्यव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर उभा राहणारा एक थेट आणि अस्वस्थ करणारा सवाल – देश खरंच सुधारणार…
ग्रामीण कथेचं बळ : 'सांगावा' ग्रामीण जीवनाच्या धगधगत्या वास्तवाला शब्दांची कोमलता देत माणुसकीचा ‘सांगावा’ देणारा सचिन वसंत पाटील यांचा कथासंग्रह…
आशा यांच्यासाठी हा क्षण खूपच हादरवणारा होता. एका फिट व्यक्तीला अचानक कॅन्सरचं तिसऱ्या स्टेजचं निदान होणं म्हणजे जणू आकाशच कोसळणं.…
काळाच्या ओघात एकमेकांना पोस्टाने पत्र पाठविणे ही गोष्ट आता इतिहासजमा झालेली आहे .या पार्श्वभूमीवर लेखक इतरांना प्रोत्साहन कसे देतात आणि…